Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मनाला शांत करून तणाव दूर करतो 'मोती'

Webdunia
तसं तर रत्न 84 प्रकाराचे असतात, पण त्यातून माणिक, मोती, पाचू, हिरा आणि नीलम..यांना पंच महारत्न म्हणतात. मोतीचा वापर फक्त आभूषण बनवण्यासाठी होत नाही बलकी मोती आमच्या भाग्याशी निगडित असतो. जाणून घ्या मोती धारण करण्याचे फायदे-
 
1. मोती मुख्य रूपेण चंद्राचा रत्न आहे. मोतीपण चंद्रासारखा सुंदर, शांत आणि शीतल असतो.  
2. मोतीचा प्रभाव मन आणि शरीरच्या रसायनांवर पडतो म्हणून मोती धारण केल्याने मन शांत राहत आणि मानसिक तणाव दूर होण्यास मदत मिळते.  
 
3. मोती धारण केल्याने अनिंद्रेची समस्या दूर होते.  

4. जर तुमच्या मनात कुठल्या गोष्टीची भिती किंवा काळजी असेल तर मोती धारण केल्याने ही भिती दूर होते.  
 
5. लांब आकाराचा मोती, ज्याचा रंग तेजस्वी पांढरा, असा मोती धारण केल्याने आर्थिक स्थिती उत्तम होते आणि लक्ष्मीची तुमच्यावर सदैव कृपा असते.

संबंधित माहिती

कालाष्टमी म्हणजे काय? कालभैरव पूजा कशी करावी?

आरती बुधवारची

रांजणगावाचा महागणपती

सुखकर्ता दुखहर्ता – Sukhkarta Dukhharta Aarati

4 मे रोजी Varuthini Ekadashi 2024 व्रत, जाणून घ्या कशी करावी भगवान विष्णूची पूजा

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

पुढील लेख
Show comments