Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

काय सांगता, जेवल्यानंतर पाणी पिणं आरोग्यास हानी करतो

Webdunia
शुक्रवार, 5 मार्च 2021 (19:40 IST)
आपण निरोगी राहण्यासाठी बऱ्याच गोष्टीची काळजी घेत असतो. जेवल्यानंतर लगेच पाणी पिणं हे आरोग्यावर प्रतिकूल परिणाम करतो. निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी, जेवण केल्यावर लगेच पाणी पिऊ नये. बऱ्याच लोकांना जेवल्यानंतर लगेच पाणी पिण्याची सवय असते. आपण देखील असे करत असाल तर आजच ही सवय थांबवा. अन्यथा आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. कसं काय जाणून घेऊ या.
 
* पाचक प्रणाली योग्यरीत्या काम करत नाही-
जेवल्यानंतर ताबडतोब पाण्याचे सेवन करू नये. या मुळे पचन तंत्र योग्यरीत्या काम करत नाही आणि अनेक समस्यांना सामोरी जावे लागते.  
 
* शरीराचे तापमान बदलते- 
जेवणानंतर ताबडतोब पाणी प्यायल्याने शरीराचे तापमान बदलू शकते. या मुळे अन्न पचनासाठी लागणाऱ्या तापमानात देखील बदल होऊ शकतो.  
 
* रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते- 
जेवणानंतर पाणी प्यायल्याने रक्तातील साखरेची पातळी देखील वाढू शकते. या मुळे मधुमेहाचा धोका होऊ शकतो. 
 
* गॅस आणि ऍसिडिटीचा त्रास होऊ शकतो-
जेवण केल्यावर ताबडतोब पाणी प्यायल्याने गॅस आणि ऍसिडिटीचा त्रास उद्भवू शकतो. या समस्याला दूर करण्यासाठी जेवण्याच्या नंतर लगेच पाणी पिणे टाळावे.
 
* पाणी कधी प्यावे-
जेवण केल्याच्या 30 मिनिटा नंतर पाणी पिऊ शकता. परंतु जेवण केल्याच्या 30 मिनिटे पाणी अजिबात पिऊ नका. असं करणे टाळावे.

संबंधित माहिती

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

फ्रिझी आणि कुरळे केस मऊ करण्यासाठी हे 3 हेअर मास्क वापरा

Cooking Tips: कारल्याची भाजी कडू झाली असल्यास या टिप्स अवलंबवा , भाजी कडू लागणार नाही

Vaginal Ring अवांछित गर्भधारणेपासून टाळण्यासाठी वेजाइनल रिंग !

कूलरचे पाणी फक्त 2 दिवसांनी गलिच्छ दिसू लागते, म्हणून या 7 हेक्सचे अनुसरण करा

Beauty Advice : घरीच बनवा केमिकल फ्री ब्लश

पुढील लेख
Show comments