Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दीर्घकाळ बसण्याने होतो स्मृतिभ्रंश

Webdunia
बैठी कामामुळे बर्‍याच आजारांना आवतण मिळत असते. दुर्दैवाने बहुतांश लोकांची कामे बैठीच असतात आणि आपण किती वेळ बसून राहिलो आहे याची त्यांनाही जाणीव होत नसते. दीर्घकाळ असे एकाच जागी बसून राहिल्याने मेंदूतील रक्तपुरवठा मंदावतो. त्याचे परिणाम अतिशय घातक होऊ शकतात. यामुळे स्मृतिभ्रंशाचा धोकाही संभवतो. बैठी काम असले तरी यावरही आपण उपाय काढू शकतो. दर अर्ध्या तासाने दोन मिनिटांसाठी का होईना जर फिरून पाय मोकळे केले तरी त्याचा लाभ होऊ शकतो. अशा चालण्याने मेंदूतील रक्तसंचार सुधारतो. मेंदूत रक्तसंचार होणे ही आपल्या शरीरातील एक सामान्य प्रक्रिया आहे. 

रक्तसंचारामुळेच मेंदूची आठवण्यासारखी प्रक्रिया सुरळीत होऊ शकते. मेंदूत काही मोठ्या रक्तवाहिन्याही असतात. दीर्घकाळ एकाच जागी बसून राहिल्याने अशा वाहिन्यांच्या कार्यातही अडथळा येऊ शकतो.

संबंधित माहिती

असे काम क्वचितच कोणत्याही पंतप्रधानांनी केले असेल- मल्लिकार्जुन खर्गे

आसाममधील सिलचर येथील एका संस्थेत भीषण आग,अनेक मुले अडकली

प्रामाणिकपणा ! मुंबईत सफाई कामगाराला रस्त्यावर 150 ग्रॅम सोनं सापडलं, पोलिसांच्या ताब्यात‍ दिले

CSK vs RCB : सीएसके आणि आरसीबी प्लेऑफसाठी शेवटच्या प्रयत्नात,करो या मरोचा सामना

प्राचार्यांनी आयुषला गटारात फेकले, त्याला दुखापत झाली तर रक्त पाहून घाबरले; आई आणि मुलाला अटक

कूलरचे पाणी फक्त 2 दिवसांनी गलिच्छ दिसू लागते, म्हणून या 7 हेक्सचे अनुसरण करा

Beauty Advice : घरीच बनवा केमिकल फ्री ब्लश

उन्हाळ्यामध्ये नेहमी खावे अक्रोड, जाणून घ्या योग्य वेळ आणि योग्य पद्धत

तुम्हालाही सकाळी उठल्यावर मळमळल्या सारखे वाटते का? ही गंभीर कारणे असू शकतात

लिक्विड लिपस्टिक सहज काढत नाही? या हॅकच्या मदतीने हे काम 1 मिनिटात होईल

पुढील लेख
Show comments