Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नारळ पाण्याचे पाच फायदे

Webdunia
वजन कमी करण्यासाठी उपयुक्त
सकाळी व्यायाम झाल्यानंतर नारळ पाणी पिणे फायदेशीर ठरेल. यात आढळणारे पौष्टिक तत्त्व शरीराला रिजार्च करतात आणि हे पाणी पिण्याने भूक कमी होते. जे वजन नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त आहे.



 
 

सुंदर त्वचा आणि चमकदार केस
नारळ पाणी पिण्याने चेहर्‍यावरील पिंपल्स, पुरळ आणि डाग दूर होतात. याचे सेवन केल्याने त्वचा नितळ बनते. याव्यतिरिक्त केसांसाठी हे उत्तम कंडिशनरचे काम करतं. याने केस लांब, मुलायम आणि चमकदार होतात.


एंटीऑक्सीडेंट
नारळ पाण्यात कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम आणि सोडियम सारखे पोषक तत्त्व असून हे एंटीऑक्सीडेंट आहे.

पचन शक्ती
आपल्या पोटासंबंधी रोग असो अथवा बद्धकोष्ठता, नारळ पाणी पिण्याने ह्या समस्या दूर होतील. याने पचन शक्तीही वाढते.


उच्च रक्तदाब
वेस्ट इंडियन मेडिकल जर्नलप्रमाणे उच्च रक्तदाबावर नियंत्रणासाठी नारळ पाणी उपयुक्त आहे. उच्च रक्तदाब असलेल्या रूग्णांना रोज एक ग्लास नारळ पाणी प्यायला हवं.

 

संबंधित माहिती

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

असे काम क्वचितच कोणत्याही पंतप्रधानांनी केले असेल- मल्लिकार्जुन खर्गे

कूलरचे पाणी फक्त 2 दिवसांनी गलिच्छ दिसू लागते, म्हणून या 7 हेक्सचे अनुसरण करा

Beauty Advice : घरीच बनवा केमिकल फ्री ब्लश

उन्हाळ्यामध्ये नेहमी खावे अक्रोड, जाणून घ्या योग्य वेळ आणि योग्य पद्धत

तुम्हालाही सकाळी उठल्यावर मळमळल्या सारखे वाटते का? ही गंभीर कारणे असू शकतात

लिक्विड लिपस्टिक सहज काढत नाही? या हॅकच्या मदतीने हे काम 1 मिनिटात होईल

पुढील लेख
Show comments