Dharma Sangrah

काय सांगता, स्मृतिभ्रंशामुळे उच्चरक्तदाब होऊ शकतो..

Webdunia
गुरूवार, 22 ऑक्टोबर 2020 (16:49 IST)
आपल्या स्कुटरची चावी किंवा आपल्या महत्वाच्या वस्तू इकडे तिकडे ठेवून विसरून जाण्याची सवय असल्यास नंतर चावीला शोधून काढण्यासाठीची होणारी चिड-चिड, वैतागणं हे सगळ्यांचा घरातली सामान्य बाब आहे. पण जर ही विसरण्याची सवय आपल्याला दररोजच्या वागणुकीत येऊ लागली तर हा आजार देखील असू शकतो. हे उच्चरक्तदाबाचे लक्षण असू शकतात. 
 
संशोधकांच्या मते रक्तवाहिन्यांमधील चरबी किंवा कोलेस्ट्रॉल जमणं उच्च रक्तदाबाचे मुख्य कारण आहे. या मुळे रक्तवाहिन्या अरुंद होतात आणि रक्ताचा प्रवाह कमी होतो. संशोधक सांगतात की रक्ताचा प्रवाह मंदावल्याने मेंदूत ऑक्सिजन चा पुरवठा कमी होतो.
 
अशी परिस्थिती मज्जा संस्थेच्या पेशींवर दाब टाकते आणि त्या मरण पावतात. यामुळे त्यांची स्मरणशक्तीच नव्हे तर तर्कशक्ती आणि अनेक कार्य हाताळण्याची क्षमता देखील कमकुवत होते. 
 
तज्ज्ञ सांगतात की विसर पडण्याच्या आजार सुरु होण्यापूर्वीच रक्तदाब नियमितपणे तपासत राहणे. उच्च रक्तदाबाच्या तक्रारीला सहजपणे घेऊ नये. असे केल्यास गंभीर परिणाम होऊ शकतात. एखादा माणूस केवळ हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकच नव्हे तर अल्झायमरमुळे देखील आपल्या आयुष्यातील अनेक मौल्यवान वर्षे गमावू शकतो.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

Career in Bachelor of Technology (B.Tech) in Biomedical Engineering :बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी (बीटेक) इन बायोमेडिकल इंजिनीअरिंग करून करिअर बनवा, पात्रता व्याप्ती जाणून घ्या

डार्क सर्कल्सने त्रस्त आहात? मधाचा हा उपाय ठरू शकतो फायदेशीर

वयस्कर स्त्रीला आकर्षित कसं करावं? सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती ते जाणून घ्या

Delicious Dishes पुदिन्यापासून बनवता येणारे ५ सोपे आणि स्वादिष्ट पदार्थ

लिंबू पाणी प्यायल्याने ॲसिडिटीपासून आराम मिळतो का, तज्ञ काय सांगतात

पुढील लेख
Show comments