Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

फळे आणि भाज्या केमिकलयुक्त तर नाही?

Webdunia
गुरूवार, 10 नोव्हेंबर 2022 (07:43 IST)
फळे आणि भाजीपाला रासायनिक पद्धतीने पिकवला जात आहे. यामुळे अनेक आजार होत आहे. भाज्या ऑर्गेनिक आहे की नाही या प्रकारे जाणून घ्या-
 
फळे आणि भाज्या लवकर पिकवण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी रसायनांचा वापर केला जातो.
 
रात्रभरात भाज्या पिकवण्यासाठी केमिकल इंजेक्शन्सचा वापर केला जातो
 
इंजेक्शनने तयार केलेल्या भाज्यांमुळे रक्तदाब, किडनी, यकृत, पचनसंस्था, रोगप्रतिकारशक्ती यासंबंधी समस्या निर्माण होतात.
 
या भाज्यांचा रंग, चमक आणि चव यावरून ओळखता येतं. या नेहमीपेक्षा वेगळ्या दिसतात.
 
फळे पिकवण्यासाठी, रंग, गोडवा आणि आकार वाढवण्यासाठी इंजेक्शन, कार्बाइड आणि इतर रसायनांचा वापर केला जातो.
 
रासायनिक पद्धतीने पिकवलेली फळे खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होणे, पोटाचे गंभीर आजार, रक्तदाब, जुलाब, उलट्या, इतर समस्या होतात.
 
जर तुम्हाला नेहमीपेक्षा जास्त गडद रंग आणि मोठ्या आकाराची मुळीच डाग नसलेली किंवा बिया नसलेली फळे दिसली तर सावध व्हा.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

आर्टरी ब्लॉकेज टाळतात हे 5 सुपरफूड, हृदयविकाराच्या जोखमीपासून तुमचे संरक्षण करेल

स्प्लिट एन्ड्ससाठी हे उपाय अवलंबवा

लाकडी फर्निचरची स्वच्छता घरात असलेल्या या 5 गोष्टींनी करा

लग्नाआधी पार्टनरला विचारून घेतल्या पाहिजे या गोष्टी

झोपण्यापूर्वी खाव्या मनुका, आरोग्याला मिळतील अनेक फायदे

पुढील लेख
Show comments