Festival Posters

फळांवर मीठ टाकून खाताय?

Webdunia
बुधवार, 12 ऑक्टोबर 2022 (11:35 IST)
फळांवर मीठ आणि मसाला टाकून खात असाल तर सावधान... हे नुकसान होऊ शकतात-
 
* शरीरात मिठाचे प्रमाण जास्त झाल्यास बीपी आणि हार्टची समस्या होऊ शकते.
* मीठ टाकल्याने फळांमधून पाणी निघतं ज्याने फळांच्या पोषक घटकांमध्ये कमतरता येते.
* शरीरात अधिक सोडियममुळे वाटर रिटेंशनची समस्या देखील होऊ शकते.
* वाटर रिटेंशनची समस्या झाल्यास शरीर फुगलेलं दिसतं किंवा सूज येते.
* अधिक प्रमाणात मिठाचे सेवन हृद्यासाठी नुकसान करतं.
* किडनीमध्ये समस्या होण्याचा धोका वाढतो.
* फळ कापून मीठ न टाकता खाणे अधिक फायद्याचं ठरतं.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

हिवाळ्यात या ५ प्रकारच्या चटण्या जरूर खाव्यात; जेवणाची चव वाढवण्यासोबतच अनेक फायदेही मिळतात

डॉ. आंबेडकर यांच्या नावावरुन मुलांसाठी प्रेरणादायी नावे

PCOS नियंत्रित करायचे असेल तर या गोष्टींची काळजी घ्या

जेईई मेन 2026 मध्ये पूर्ण गुण मिळवण्यासाठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणिताची तयारी कशी करावी

त्वचेची काळजी घेण्यासाठी बदाम तेलाने मसाज केल्याचे फायदे जाणून घ्या

पुढील लेख
Show comments