Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

खिरनीला राजफळ का म्हणतात?

Webdunia
सध्या खिरनी बाजारात मिळू लागली आहे. निंबोळीच्या आकाराचे पिवळे फळ खिरनी अपभ्रंश नाव आहे, वास्तविक नाव क्षिरणी आहे, जे क्षीर(दूध)ने बनले आहे. याच्या फळात हलकं दूध निघत. याला आयुर्वेदात राजफळ यासाठी म्हणतात कारण महाराजांनी याचे सेवन केले होते. 
 
शरीराला याचा काय फायदा होतो? 
या फळामुळे शरीराला शीतलता येते. सप्तधातूचे काम करणारे हे फळ टीबी आणि गॅसचा नाश करतो. तसेच वारंवार लागणारी तहान देखील याने दूर होते. 
 
हे फळ अॅसिडिटी दूर करतो म्हणून रक्त पित्तामध्ये देखील फायदेशीर आहे. जे लोक अत्यंत दुर्बळ असतात त्यांच्यासाठी चरबी वाढवण्याचे काम करतो
 
या फळात कॅल्शियम, फॉस्फोरस, आयरन देखील आहे. काही व्हिटॅमिन जसे ए. बी. आणि सी देखील यात आढळत. जर याच्या पिकलेल्या फळांना वाळवलंतर हे ड्रायफूटचे उत्तम विकल्प आहे. थंड असले तरी हे फळ शरीरात कफ होऊ देत नाही.  

पंढरपूरच्या विठुमाऊलीचे पदस्पर्श दर्शन येत्या 2 जूनपासून सुरु

Lok Sabha Elections 2024: पंतप्रधान मोदींनी पुरुलियामध्ये इंडिया आघाडीवर टीका केली, म्हणाले

आग्रा येथील तीन बूट व्यावसायिकांवर आयकर विभागाचा छापा,नोटा मोजताना मशीन थकली

आम आदमी पार्टीला चिरडण्याचा प्रयत्न करत आहे म्हणत केजरीवालांचा भाजपवर हल्लाबोल

गुरु -शिष्याच्या नात्याला तडा, कुस्तीकोच ने केला अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग

उष्माघातापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी हे उपाय अवलंबवा, असे लक्षण ओळखा

नात्यात तुमचा पार्टनर तुमचा वापर तर करत नाही, असे ओळखा

चटपटीत मसाला मुरमुरे, जाणून घ्या रेसिपी

काकडीच्या सालीने हा हेअर मास्क बनवा, केस मऊ आणि सुंदर होतील

ध्यान करताना तुमचे लक्ष भटकते का? या 9 टिप्सच्या मदतीने लक्ष केंद्रित करा

पुढील लेख
Show comments