Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

खिरनीला राजफळ का म्हणतात?

Webdunia
सध्या खिरनी बाजारात मिळू लागली आहे. निंबोळीच्या आकाराचे पिवळे फळ खिरनी अपभ्रंश नाव आहे, वास्तविक नाव क्षिरणी आहे, जे क्षीर(दूध)ने बनले आहे. याच्या फळात हलकं दूध निघत. याला आयुर्वेदात राजफळ यासाठी म्हणतात कारण महाराजांनी याचे सेवन केले होते. 
 
शरीराला याचा काय फायदा होतो? 
या फळामुळे शरीराला शीतलता येते. सप्तधातूचे काम करणारे हे फळ टीबी आणि गॅसचा नाश करतो. तसेच वारंवार लागणारी तहान देखील याने दूर होते. 
 
हे फळ अॅसिडिटी दूर करतो म्हणून रक्त पित्तामध्ये देखील फायदेशीर आहे. जे लोक अत्यंत दुर्बळ असतात त्यांच्यासाठी चरबी वाढवण्याचे काम करतो
 
या फळात कॅल्शियम, फॉस्फोरस, आयरन देखील आहे. काही व्हिटॅमिन जसे ए. बी. आणि सी देखील यात आढळत. जर याच्या पिकलेल्या फळांना वाळवलंतर हे ड्रायफूटचे उत्तम विकल्प आहे. थंड असले तरी हे फळ शरीरात कफ होऊ देत नाही.  

चंद्रपुरात 1500 रुपये चोरी करण्याचा आरोपावरून एका व्यक्तीची हत्या, आरोपीला अटक

बारामतीत EVM स्ट्राँग रुमचा सीसीटीव्ही कॅमेरा 45 मिनिटे बंद असल्याचा शरद पवार गटाचा आरोप

मतदाराला आमदाराने कानशिलात लगावली, व्हिडीओ व्हायरल!

GT vs KKR Playing 11: गुजरातला प्लेऑफ मध्ये जाण्यासाठी केकेआरला पराभूत करण्याचे प्रयत्न, प्लेइंग 11 जाणून घ्या

गडचिरोलीत नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक, तीन नक्षलवादी ठार, दोन महिलांचाही समावेश

या 5 खोट्यांमुळे नाती मजबूत होतील

Cucumber Mint Detox Drink काकडी-पुदीना ड्रिंक, विषाक्त पदार्थ शरीराच्या बाहेर काढण्यास मदत होईल

Instant Noodles Side Effects इंस्टंट नूडल्स खाल्ल्याने 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, संपूर्ण कुटुंब आजारी

दहा नियमांचे पालन केल्यास होत नाही गंभीर आजार

Perfect Eyeliner या टिप्स आणि ट्रिक्सच्या मदतीने परफेक्ट आयलायनर लावा

पुढील लेख
Show comments