Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महाभारत आणि रामायण मध्ये काय फरक आहे?

महाभारत आणि रामायण मध्ये काय फरक आहे?
, बुधवार, 3 मार्च 2021 (18:11 IST)
कोणीतरी एकदा एका वकीलाला विचारले 
महाभारत आणि रामायण मध्ये काय फरक आहे?
 
वकीलानी एकदम वकिली भाषेत उत्तर दिले..
 
महाभारत मध्ये जमिनी बद्दल वाद होता तर रामायण मध्ये अपहरणची केस होती
 
हाच प्रश्न जेव्हा मराठीच्या प्राध्यापकांना विचारला तेव्हा त्यांचे मार्मिक उत्तर होते..
 
हरणा चं वस्त्र बनवण्या वरून झाले ते रामायण
 
आणि
 वस्त्रा चं हरण करण्या वरुन झाले ते महाभारत

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आयुष्यमानचा ‘अनेक' लवकरच