rashifal-2026

अकबर-बिरबलची कहाणी : अधिक चतुर

Webdunia
सोमवार, 27 ऑक्टोबर 2025 (20:30 IST)
Kids story : बिरबलच्या चातुर्याची कीर्ती सर्वदूर पसरली होती. तेव्हा त्याला पाहण्यासाठी दरबारात एक पंडित आला होता. व बिरबलाला प्रश्न विचारण्याची परवानगी मागितली. तसेच बादशहाच्या परवानगीने त्याने दोन प्रश्न बिरबलाला विचारले 
ALSO READ: अकबर-बिरबलची कहाणी : पगडीत पंख
पंडित : खरा ज्ञानी कोण व अज्ञानी कोण?
बिरबल : ज्याच्याशी केलेली चर्चा फलदायी ठरते, तो ज्ञानी आणि निरर्थक ठरते तो अज्ञानी असतो.
पंडित : सर्वांत उत्तम ऋतू आणि सर्वात वाईट ऋतू कोणता?
बिरबल : पोटभर खायला, अंगभर ल्यायला आणि आपली जवळची माणसे प्रेम करायला असतील, तर सर्वच ऋतू उत्तम असतात. परंतु खायला अन्न नाही, ल्यायला वस्त्र नाही आणि कोणी प्रेम करणारेही नाही, अशी ज्याची स्थिती असेल, त्याला सर्वच ऋतू वाईट असतात.
ALSO READ: अकबर-बिरबलची कहाणी : हिरवा घोडा
बिरबलाने दिलेली अशी उत्तरे ऐकताच तो पंडित बादशहाला म्हणाला, ''महाराज, मला वाटले होते, त्यापेक्षा कितीतरी पटींनी बिरबलजी अधिक चतुर आहे.''
ALSO READ: अकबर-बिरबलची कहाणी : आकाशातील तारे
Edited By- Dhanashri Naik

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

जातक कथा : गर्विष्ठ मोराची कहाणी

अर्धा कापलेला लिंबू आता खराब होणार नाही; स्टोर करण्यासाठी या पद्धती वापरा

घरी आलेल्या पाहुण्यासाठी अशा प्रकारे बनवा पौष्टिक शाही भिंडी रेसिपी

हिवाळ्यात सर्दी तापावर हे घरगुती उपाय अवलंबवा

पॅरामेडिकल अभ्यासक्रम मध्ये कॅरिअर करा

पुढील लेख
Show comments