Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जर भाजी जास्त तिखट बनली असेल तर या उपायाने अतिरिक्त मिरची कमी करा

Webdunia
सोमवार, 18 ऑक्टोबर 2021 (19:01 IST)
भाजी किंवा डाळीत जास्त मिरची असेल तर चव बिघडते. अशा परिस्थितीत बहुतेक लोकांना काय करावे सुचतं नाही, यासाठी जाणून घ्या काही टिप्स-
 
तूप किंवा लोणी घातल्याने तिखटपणा कमी होईल.
भाजीचा तिखटपणा कमी करण्यासाठी तुम्ही दही आणि ताजी मलई घालू शकता.
जर ती तरळ भाजी असेल, तर त्यात टोमॅटो प्युरीही घालता येते, पण थोडे तेल घालून प्युरी वेगळ्याने परतून घ्यावी.
उकडलेले बटाटे मॅश करून भाजीत मिसळून तिखटपणा कमी करता येतो.
जर भाजी कोरडी असेल तर थोडे बेसन भाजून त्यात मिसळा.
भाजीत नारळाचे तेल टाकल्याने तिखटपणाही कमी होतो.
जर पनीर करी / कोफ्ता वगैरे भरपूर करी असेल तर भाजीत थोडी साखर घातली तर ती चवदार बनते.
जर ग्रेव्ही असलेली भाजी खूप मसालेदार बनली असेल तर थोडे दूध, किसलेला मावा (खवा), काजू पेस्ट, फ्रेश क्रीम इत्यादी घालून चव संतुलित केली जाऊ शकते. एकदा याची चव घ्या आणि आवश्यक असल्यास थोडे मीठ आणि आंबट घाला.
जर बटाटा भाजी असेल आणि भाजी घट्टअसेल तर तुम्ही त्यात उकळलेलं पाणी घालू शकता. पाणी घातल्यानंतर ते उकळी आणा आणि चव घ्या आणि मीठ बघा.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

उन्हाळ्यात रोज अंडी खाणे योग्य आहे का? प्रमाण काय असावे जाणून घ्या

मानसिकरीत्या आहात चिंतीत तर हृदयावर पडेल दबाव, करा हे योगासन

Mother's Day 2024 मदर्स डे का साजरा केला जातो हा दिवस, जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी या 3 पैकी कोणत्याही नैवेद्याने भगवान विष्णू प्रसन्न होतील, सोपी पद्धत वाचा

पती-पत्नीच्या वयात किती फरक असावा?

पुढील लेख
Show comments