Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जेवणात जास्त मीठ पडलं, मग हे करा

jyada namak
Webdunia
शनिवार, 16 जानेवारी 2021 (16:18 IST)
अनेकदा जेवण बनवताना अंदाज चुकला की मीठ जास्त पडतं आणि पदार्थ फसला म्हणून आता काय करावं अशी काळजी वाटू लागते. अशात काही सोपे उपाय करुन पटकन पदार्थ चविष्ट करता येऊ शकतो-
 
रस्सा भाजीत मीठ जास्त झाल्यास त्यात थोडा उकडलेला बटाटा घालावा.
वरणात मीठ जास्त झाल्यास कणकेचा छोटा गोळा घालावा. यामुळे जास्त झालेलं मीठ शोषलं जाईल.
नंतर कणकेचा गोळा किंवा बटाटा काढून घ्या. 
सुकी भाजीत मीठ जास्त पडलं तर त्यात जरा भाजलेलं बेसन किंवा दाण्याचं कूट घालू शकता.
मीठ जराच जास्त पडलं असल्यास लिंबू पिळून काम चालवता येऊ शकतं.
जास्त प्रमाणात जेवण तयार करत असताना 2-3 बटाटे शिजवून वेगळ्याने ठेवले पाहिजे ज्याने भाजी कमी पडल्यास किंवा मसाले- मीठ जास्त झाल्यास कस्करुन घालता येतात.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ramayan : हनुमानजी आपली शक्ती का विसरले?

Kamada Ekadashi 2025: ८ एप्रिल रोजी कामदा एकादशी, तिथी मुहूर्त आणि व्रतकथा

आंघोळीच्या पाण्यात या 4 गोष्टी मिसळा, भरपूर पैसा मिळेल, प्रगती होईल !

उन्हाळ्यात दररोज एक कच्चा कांदा खा, उष्माघातापासून बचाव होईल, इतरही अनेक फायदे

गुलकंद करंजी रेसिपी

सर्व पहा

नवीन

आवळा बियाणे त्वचेला चमकदार बनवण्यापासून ते केसांपर्यंत सर्व गोष्टींसाठी फायदेशीर आहेत

केमिकलशिवाय पूर्णपणे नैसर्गिक, कच्च्या पपईला पिकवण्यासाठी या ५ देशी ट्रिक अवलंबवा

लघु कथा : रंगीबेरंगी ढग

ज्योतिबा फुले यांच्याबद्दल विचारले जाणारे प्रश्न आणि त्यांचे उत्तर

केसरी नंदन हनुमानजींसाठी नैवेद्यात बनवा केशरी खीर

पुढील लेख
Show comments