Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जेवणात जास्त मीठ पडलं, मग हे करा

Webdunia
शनिवार, 16 जानेवारी 2021 (16:18 IST)
अनेकदा जेवण बनवताना अंदाज चुकला की मीठ जास्त पडतं आणि पदार्थ फसला म्हणून आता काय करावं अशी काळजी वाटू लागते. अशात काही सोपे उपाय करुन पटकन पदार्थ चविष्ट करता येऊ शकतो-
 
रस्सा भाजीत मीठ जास्त झाल्यास त्यात थोडा उकडलेला बटाटा घालावा.
वरणात मीठ जास्त झाल्यास कणकेचा छोटा गोळा घालावा. यामुळे जास्त झालेलं मीठ शोषलं जाईल.
नंतर कणकेचा गोळा किंवा बटाटा काढून घ्या. 
सुकी भाजीत मीठ जास्त पडलं तर त्यात जरा भाजलेलं बेसन किंवा दाण्याचं कूट घालू शकता.
मीठ जराच जास्त पडलं असल्यास लिंबू पिळून काम चालवता येऊ शकतं.
जास्त प्रमाणात जेवण तयार करत असताना 2-3 बटाटे शिजवून वेगळ्याने ठेवले पाहिजे ज्याने भाजी कमी पडल्यास किंवा मसाले- मीठ जास्त झाल्यास कस्करुन घालता येतात.

संबंधित माहिती

पंतप्रधान मोदी यांची सभा शिवतीर्थावर सभेतून उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका

मोशी होर्डिंग कोसळल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

iQOO Z9x 5G: सर्वात स्वस्त गेमिंग स्मार्टफोन उत्तम वैशिष्ट्येसह लॉन्च

महाराष्ट्र गद्दारांना कधीच माफ करणार नाही म्हणत उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

स्वातीनंतर आता बिभव कुमारने तक्रार नोंदवली, म्हणाले केजरीवालांना अडकवणं मालिवाल यांचा हेतू

लिक्विड लिपस्टिक सहज काढत नाही? या हॅकच्या मदतीने हे काम 1 मिनिटात होईल

तुम्ही निरोगी आहात की नाही हे कसे ओळखावे? आयुर्वेद निरोगी राहण्यासाठी हे 5 चिन्हे सांगते

शनि साडेसाती चिंतन कथा

Sleep Divorce कपल्समध्ये स्लीप डिव्होर्सचा ट्रेंड, जाणून घ्या फायदे आणि तोटे

Chilled Beer फक्त थंडीतच बिअरची चव चांगली का लागते? याचे कारण संशोधनातून समोर आले

पुढील लेख
Show comments