Marathi Biodata Maker

खरंय म्हणणं असं, मन चिंती ते वैरी न चिंती

Webdunia
सोमवार, 20 सप्टेंबर 2021 (20:57 IST)
खरंय म्हणणं असं, मन चिंती ते वैरी न चिंती,
कांहीं न काही कारणे, मनाची झालेली दयनीय स्थिती,
सुचत नाही कसं बाहेर पडावं ह्यातून,
काही जादू तर होणार नाही ना चुकून!
आपल्या परी झगडतं मन मार्ग शोधण्या,
आपल्या पातळीवरील लढाई लढण्या,
कोणाची मदत त्यास कधी कधी वाटे घेऊ नये,
आलेलं आव्हान स्वतः च पेलून का बघू नये?
पण आव्हान कधी कधी पेलवत नाही हे खरं,
तोंडघशी पडतो की काय असं वाटून जातं बरं,
म्हणून वाटत घ्यावी मदत हवीच कोणाची,
स्वतः लाच सवरण्यास द्यावी हाक मदतीची !
हाच आहे खरा मार्ग, बाहेर पडण्याचा,
योग्य तो मार्ग मिळविण्यासाठी धडपडण्या चा!!
.....अश्विनी थत्ते 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Christmas 2025 Gift Ideas नाताळनिमित्त मित्रांसाठी काही खास गिफ्ट आयडियाज

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला हे 9 फायदे मिळतात

बोर्ड परीक्षेत हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि पूर्ण गुण मिळविण्यासाठी 5 सर्वोत्तम टिप्स जाणून घ्या

हिवाळ्यात तुमचा चेहरा काळवंडतोय का ? कारणे आणि उपाय जाणून घ्या

Health Benefits of Roasted Potatoes : भाजलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्याला हे 6 आरोग्यदायी फायदे मिळतात

सर्व पहा

नवीन

दृष्टी कमकुवत झाली, या पदार्थांचा आहारात समावेश करा

NCERT Recruitment 2025: 10वी-12वी उत्तीर्ण आणि पदव्युत्तर पदवीधरांसाठी उत्तम भरती; अर्ज करा

त्वचेसाठी सूर्यफूल बियाणे फायदेशीर आहे वापरण्याची पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात कोणत्या वेळी वॉक करणे चांगले आहे, सकाळी 5 किंवा संध्याकाळी 7

1 जानेवारीपासून फिटनेस संकल्प घेऊन या योगासनांचा सराव सुरू करा

पुढील लेख
Show comments