Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मिठामुळे वास्तूदोष दूर होतो!

Webdunia
जर तुमच्या घरात वास्तुदोष असेल किंवा कायम पैसाची चणचण राहत असेल अर्थात पैसा कुठून येतो आणि कुठे निघून जातो हे कळत नाही. तर या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी नेहमी आपल्या घरात थोडेसे साबूत मीठ ठेवायला पाहिजे.

साबूत मीठ ठेवण्याचे कारण हे आहे की हे पॉझिटिव्ह एनर्जीला आपल्याकडे आकर्षित करून नकारात्मक ऊर्जेला घराबाहेर काढते. म्हणूनच घरात कुठलेही शुभ कार्य करायचे असेल तर मिठाच्या पाण्याने पोचा लावायला पाहिजे.

मनात खिन्नता, भीती, काळजी असल्यास दोन्ही हातात साबूत मीठ घेऊन काही वेळ हातात ठेवून ते वॉशबेसिनमध्ये टाकायला पाहिजे. मीठ घरात इकडे-तिकडे फेकू नये. मीठ हानिकारक वस्तूंना नष्ट करतो व फंगससुद्धा लागू देत नाही.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

नवरात्री: शैलपुत्री कहाणी, दुर्गेचे पहिले रूप

Chaitra Navratri 2025: यावेळी चैत्र नवरात्र ९ ऐवजी ८ दिवसांची असेल, शुभ मुहूर्त आणि पूजेची पद्धत जाणून घ्या

गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंब का खातात?

गुढीपाडवा सण कथा व संपूर्ण माहिती

Gudi Padwa Special श्रीखंड पुरी रेसिपी

सर्व पहा

नक्की वाचा

Chaitra Navratri 2025 भारतातील दहा प्रमुख श्रीराम मंदिर

Gudi Padwa 2025 Rangoli Designs गुढीपुढे काढण्यासाठी रांगोळी डिझाईन

हिंदू नववर्षापूर्वी घरातून बाहेर काढून टाका या ७ वस्तू, जीवनात सुख-समृद्धी येईल

फाटलेले ओठ गुलाबी करण्यासाठी नारळाच्या तेलात हे मिसळून लावा

नारळ पाणी कोणी पिऊ नये पिण्यापूर्वी त्याचे तोटे जाणून घ्या

पुढील लेख
Show comments