Dharma Sangrah

वास्तू शास्त्र संध्याकाळी हे काम चुकूनही करू नये, कमी होईल कर्जाचे प्रमाण

Webdunia
वास्तुशास्त्रात आर्थिक स्थितीला सदृढ आणि धन-संपत्ती वाढवण्यासाठी काही अचूक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. तसेच या शास्त्रात एखाद्या विशेष वेळात काही काम करण्याची मनाई आहे. ज्याने तुमच्यावर कर्ज वाढत नाही आणि घरात कायम लक्ष्मीची कृपा राहते. तर जाणून घेऊ की कर्जापासून बचाव करण्यासाठी कोणत्या गोष्टी संध्याकाळच्या वेळेस करू नये.  
 
1. लक्ष्मीला घरात स्वच्छता फार पसंत आहे. पण लक्षात ठेवण्यासारखे म्हणजे संध्याकाळी घरात साफ सफाई कचरा काढू नये. असे केल्याने घरात दरिद्रता आणि कर्ज वाढत.  
 
2. संध्याकाळच्या वेळेस झोपणे वास्तुशास्त्रात निषेध आहे. या सवयीमुळे तुमच्या घरात दरिद्री वाढते आणि तुमच्यावर कर्ज घेण्याची वेळ येते. झोपण्याच्या जागेवर संध्याकाळी पूजा-पाठ करावा.  
 
3. पूजा-पाठ किंवा इतर कोणत्या कामासाठी संध्याकाळी तुळशीचे पान तोडू नये. असे केल्याने तुमची आर्थिक स्थिती कमजोर होऊ शकते.  
 
4. संध्याकाळी कोणाकडून पैसे उधार घेऊ नये आणि कोणाला देऊ देखील नाही. यामुळे तुमच्यावर कर्ज वाढत आणि पैशांचा प्रवाह उलट दिशेत होतो.  
 
5. घरातील भिंती आणि कोपर्‍यांच्या स्वच्छतेचे खास लक्ष ठेवावे. म्हणून नेमाने घराची स्वच्छा करावी. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

बुधवारी हिरवे मूग दान केल्याने कधीही धन-धान्याची कमतरता भासत नाही

Eid-ul-Adha 2026 Wishes in Marathi ईद-उल-अधाच्या हार्दिक शुभेच्छा

मंगळवारी करा श्री हनुमान स्तवन स्तोत्र पठण अर्थासह

आरती मंगळवारची

गंगा आरतीबद्दलच्या या ५ अलौकिक गोष्टी तुम्हाला थक्क करून सोडतील

सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

पुढील लेख
Show comments