Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

इमारतीचा स्लॅब कोसळला ढिगाऱ्याखाली 5 लोक अडकले तर 11 जणांना सुखरूप बाहेर काढले

Webdunia
शनिवार, 15 मे 2021 (19:14 IST)
ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर शहरात निवासी इमारत कोसळल्यामुळे किमान 11 जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आले.
ठाणे महानगरपालिकेच्या स्थानिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख संतोष कदम यांनी सांगितले की ही घटना चार मजली निवासी इमारतीत दुपारी दीडच्या सुमारास घडली.
ते म्हणाले की, चौथा मजला पडल्यानंतर इतर मजल्यांची बाल्कनीही पडत राहिली, या मध्ये  बरेच लोक अडकले.
अधिकाऱ्याने  सांगितले की स्थानिक अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली आणि 11 जणांना सुखरुप बाहेर काढले आणि त्यांना प्राथमिक उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात नेले.
ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे पथक अग्निशमन दलाचे जवान मलबा काढण्यासाठी आणि त्यात अडकलेल्या पाच लोकांना बाहेर काढण्यात मदत करण्यासाठी घटनास्थळी पोहोचले आहे.
 
 

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments