Dharma Sangrah

लसीकरण केंद्रावर गर्दी उसळली

Webdunia
रविवार, 4 जुलै 2021 (11:15 IST)
मुंबई :राज्यात महिला काही दिवस लसींचा तुटवडा असल्याने बरेचशे लसीकरण केंद्र बंद होते.परंतु शनिवारी लसीकरण केंद्र सुरु झाल्यामुळे पहिला आणि दुसरा डोस घेण्यासाठी सर्व लसीकरण केंद्रावर लोकांची गर्दी जमा झाली.
 
लसींचा तुटवडा असल्याने दोन ते तीन दिवस संपूर्ण जिल्ह्यातले लसीकरण केंद्र बंद होते.परंतु शुक्रवारी लस मिळाल्यावर ठाण्याच्या काही ठिकाणी लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले.लसी उपलब्ध असल्याचे वृत्त समजतातच लोकांची गर्दी या लसीकरण केंद्रावर होऊ लागली आणि लोकांनी लांब रांगा लावल्या.काही केंद्रावर लसी कमी आल्याने नागरिकांचा रोष वाढला आणि सर्वत्र गोंधळ झाल्याचे वृत्त समजले.
 
काही ठिकाणी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने लसीकरण सुरु होते.शिवाय नगर च्या लांब रांगेत लागून सुद्धा नागरिकांना लस मिळाली नाही.याचे कारण एका शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याने आदल्या दिवशीच आपल्या संस्थेचे टोकन देऊन ऑफलाईन नोंदणी केली.त्यामुळे नागरिकांचा रोष झाला आणि गोंधळ झाला त्यामुळे पोलिसांना त्यात लक्ष घालावे लागले त्यासाठी काही काळ हे लसीकरण केंद्र बंद करण्यात आले.
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा झाला

महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीतील १७ जागांसाठी महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला

सोलापूरमध्ये हॉटेलच्या खोलीत रील स्टार रोहिणी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा झाला; ३० जूनपूर्वी २ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाची माफी दिली जाणार

नाशिक जिल्ह्यातील काश्यपी धरणात जोडपे आणि दोन किशोरवयीन मुलांचा बुडून मृत्यू

पुढील लेख
Show comments