Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबई ते तिरुवनंतपुरम जाणाऱ्या फ्लाइटमध्ये बॉम्बच्या धमकीमुळे दहशत

Webdunia
गुरूवार, 22 ऑगस्ट 2024 (09:32 IST)
मुंबईहून तिरुअनंतपुरमला जाणाऱ्या विमानाला धमकी मिळाल्यानंतर तिरुअनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळावर संपूर्ण आणीबाणी घोषित करण्यात आली. तसेच अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमान सकाळी ८ च्या सुमारास विमानतळावर उतरले. तसेच प्रवाशांना विमानातून बाहेर काढण्यात आले आहे. विमानात एकूण 135 प्रवासी होते.
 
मिळालेल्या माहितीनुसार एअर इंडियाच्या विमानात बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर दहशद पसरली होती. मुंबईहून तिरुअनंतपुरमला जाणाऱ्या विमानाला ही धमकी मिळाल्यानंतर तिरुअनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळावर संपूर्ण आणीबाणी घोषित करण्यात आली. तिरुअनंतपुरम विमानतळावर पोहोचताच पायलटने बॉम्बच्या धोक्याची माहिती दिली.

Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

रात्रीच्या वेळी या 3 ठिकाणी जाणे टाळा नाहीतर आयुष्यभर पश्चाताप होईल !

शिंक येणे नेहमीच अशुभ नसते, जाणून घ्या कधी शुभ असते

हृदयविकाराचा झटका येण्याच्या एक महिना आधी शरीर हे 5 चिन्हे देते, दुर्लक्ष करु नये

कोणत्या जोडप्यांना DINKs कपल म्हणतात, जाणून घ्या तरुणांमध्ये हा ट्रेंड का वाढत आहे

तुमच्या मुलाने चुकीची भाषा वापरण्यास सुरुवात केली आहे का, असे हाताळा

सर्व पहा

नवीन

कोल्हापूरमध्ये प्रशिक्षणादरम्यान धरणात बुडून 2 कमांडोचा मृत्यू तर 4 जवानांना वाचवण्यात यश

लातूर मध्ये डॉक्टराच्या चुकीमुळे रुग्णाच्या जीवावर बेतले, ऑपरेशन दरम्यान पोटात राहिला रुमाल

महाराष्ट्रातील आरोपीने मध्यप्रदेशात रेल्वेमधून उडी मारत केली आत्महत्या

मुंबईत भरधाव कारने 2 जणांना दिली धडक, एकाचा मृत्यू

पाटण्यात भाजप नेत्याची डोक्यात गोळी झाडून हत्या

पुढील लेख
Show comments