Marathi Biodata Maker

मुंबईत 9 मार्चपर्यंत कलम 144 लागू

Webdunia
दिल्लीमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर मुंबईत कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलिसांनी 9 मार्चपर्यंत कलम 144 लागू केली आहे. या दरम्यान 4 ते 5 पेक्षा अधिक लोक एकत्र येऊ शकत नाही.
 
9 मार्चपर्यंत येथे रॅली, आंदोलन, आतिषबाजी यावर बंदी घालण्यात आली आहे. आज मुंबई पोलिसांनी या संदर्भात घोषणा केली.
 
दिल्लीतील हिंसाचारात आतापर्यंत 46 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जखमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईत जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Mahabharat : द्रौपदीच्या सुंदर शरीराचे रहस्य काय होते?

Indian Navy Recruitment 2026: बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भारतीय नौदलात भरती

या टिप्स फॉलो केल्याने तुमची त्वचा बराच काळ तरुण राहील

हिवाळ्यात हीटर चालवताना कधीही या चुका करू नका

व्यायामानंतरच्या या 3 चुका तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात; तज्ञांकडून योग्य उपाय जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

पुणे महानगरपालिका निवडणूक: तुरुंगात बंद असलेले गुंड बंडू आंदेकरचे दोन नातेवाईक विजयी

LIVE: बीएमसी पराभवानंतर राज ठाकरेंनी दिली प्रतिक्रिया

नागपुरात एटीएसची मोठी कारवाई, छंगूर बाबाच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक

गोव्यात दोन रशियन महिलांची निर्घृण हत्या, एकाला अटक

हार मानू नका, धैर्याने पुढे चला, बीएमसी पराभवानंतर राज ठाकरेंनी दिली प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments