Marathi Biodata Maker

कल्याणच्या रेल्वे शाळेत विद्यार्थ्यांनी प्रतिज्ञा घेतली

Webdunia
मंगळवार, 5 एप्रिल 2022 (20:24 IST)
कल्याणच्या रेल्वे शाळेत दोन वर्षांनंतर एक सुंदर दृश्य दिसले.तब्बल दोन वर्षानंतर नवीन शैक्षणिक सत्र सुरू होण्यापूर्वी उत्साही विद्यार्थ्यांनी प्रतिज्ञा घेतली.
 
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद करण्यात आल्या होत्या. मात्र आता कोरोनाची लाट ओसरल्यामुळे आता सर्व निर्बंध काढण्यात आले आहे. आणि थांबलेले जीवन पुन्हा पूर्ववत सुरु करण्यात आले आहे. राज्यातील शाळा पुन्हा सुरु करण्यात आल्या आहेत. कल्याणच्या रेल्वेच्या शाळेत दोन वर्षांनंतर सुंदर दृश्य पाहायला मिळाले.

नवीन शैक्षिणक सत्र सुरु होण्यापूर्वी या शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह दिसला आणि या उत्साही विद्यार्थ्यांनी प्रतिज्ञा घेतली.  
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्रात सागरी मासेमारीवर बंदी

हिंगोलीमध्ये रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने गर्भातच एका बाळाचा मृत्यू

दापोडीमध्ये एकाच दिवशी पाच जणांचा संशयास्पद मृत्यू

अक्कलकोट तालुक्यात महिलेने आपल्या दोन वर्षांच्या मुलासह विहिरीत उडी मारून आत्महत्या केली

सावत्र आई आणि मुलाच्या प्रेमप्रकरणाचा दुःखद शेवट; अंबाजोगाईमध्ये एक लाजिरवाणी घटना

पुढील लेख
Show comments