Dharma Sangrah

राज्यात आजपासून तापमान वाढणार?

Webdunia
शनिवार, 14 मार्च 2020 (12:30 IST)
मुंबईसह राज्यात थंड आणि उष्ण असा तापमानाचा चढउतार पाहायला मिळत आहे. मात्र शनिवारपासून हळहळू तापमानवाढीला सुरुवात होईल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. शुक्रवारी राज्यात कमाल आणि किमान तापमान सरासरीहून कमी नोंदवण्यात आले. त्यामुळे तापमानबदलामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
 
शुक्रवारी सकाळी मुंबईत अधिक गारठा जाणवला. सांताक्रूझ येथे किमान तापमान सरासरीपेक्षा ३.७ अंशांनी कमी होतं. त्यामुळे सांताक्रूझ येथे किमान तापमान १७.४ अंश तर कुलाबामध्ये १९ अंश नोंदवण्यात आलं. तसंच किमान तापमानातील ही घसरण शनिवारीही अनुभवायला मिळू शकते, असं प्रादेशिक हवामान विभागाकडून सांगण्यात आलं.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कुंभ राशीत शुक्राचे आगमन, या ५ राशींचे नशीब पालटणार, संपत्ती आणि रोमान्सचे योग!

हृदयविकाराच्या या सुरुवातीच्या लक्षणांबद्दल प्रत्येक व्यक्तीला माहिती असायला हवी

Essay on Growing Population वाढती लोकसंख्या: एक गंभीर समस्या

विंड चाइम वाऱ्याच्या आवाजातून शांत आणि सकारात्मक वातावरण निर्माण करतात

अर्ध नारीश्वर अष्टकम Ardhanareeswara Ashtakam

सर्व पहा

नवीन

240 कोटी रुपयांचा अतिरिक्त अर्थसंकल्प देण्याची पालकमंत्री पंकजा मुंडे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

LIVE: मुंबईत मेट्रोचा स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू

पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात सहा आरोपींवर आरोप निश्चित

मुलुंड मेट्रो अपघात एमएमआरडीएची मृतांना भरपाई आणि जखमींना वैद्यकीय खर्च देण्याची घोषणा

घोडेगावमध्ये दिवसाढवळ्या गोळीबार, एकाचा मृत्यू, एक जखमी

पुढील लेख
Show comments