Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबई उच्च न्यायालय म्हणाले-बेपत्ता मुले आणि महिलांचा शोध घेणे हे सरकारचे कर्तव्य आहे

Webdunia
शुक्रवार, 23 ऑगस्ट 2024 (10:30 IST)
महाराष्ट्रातील मुंबईमधील उच्च न्यायालय म्हणाले की, बेपत्ता मुले आणि महिलांचा शोध घेणे हे सरकारचे कर्तव्य आहे. सरन्यायाधीश डी.के. उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांनी एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना महाराष्ट्र सरकारला अशा प्रकरणांना सामोरे जाण्यासाठी काय पावले उचलली आहेत याचे प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश दिले आहे. न्यायालयाने मानवी तस्करी रोखण्यासाठी उचललेल्या पावलांवर सरकारी रेल्वे पोलिसांकडून उत्तर मागितले आहे आणि ते थांबवण्यासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून सूचना मागवल्या. 
 
तसेच महाराष्ट्रात बेपत्ता झालेल्या एक लाखाहून अधिक महिलांचा शोध घेण्यासाठी राज्य पोलिसांना निर्देश देण्याची मागणी केली आहे. बेपत्ता महिला आणि मुलांच्या प्रकरणांमध्ये राज्य सरकारकडून घेतलेल्या 'निष्क्रियता'बद्दल याचिकेत चिंता व्यक्त करण्यात आली आहे.  
 
मुले आणि महिला बेपत्ता होण्यामागे अनेक कारणे असू शकतात, असे न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे. “परंतु त्यांना शोधून त्यांचे संरक्षण करणे आणि आवश्यक असल्यास त्यांना सुरक्षित निवारा देणे हे राज्याचे कर्तव्य आहे,” असे खंडपीठाने म्हटले आहे.  

Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीफल 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024

14 सप्टेंबरपासून बुध नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी हा आठवडा चांगला राहणार

18 सप्टेंबरला शुक्र गोचरमुळे मालव्य योग, 3 राशींना मिळेल छप्‍पर फाड धन

जिवंत व्यक्ती स्वतःच श्राद्ध करू शकते का? माणसाने जिवंत असताना त्याचे श्राद्ध कधी करावे?

अनंत चतुर्दशी 2024: गणेश विसर्जनाची वेळ आणि योग्य पद्धत

सर्व पहा

नवीन

रेल्वेने बदलले 'वंदे मेट्रो'चे नाव,आता हे नाव असेल

दिल्लीचा नवा मुख्यमंत्री कोण होणार, उद्या सकाळी 11 वाजता नाव जाहीर होणार!

भारतीय हॉकी संघाने दक्षिण कोरियाचा 4-1 ने पराभव केला

मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याविरोधात तक्रार दाखल

राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला11 लाख रुपये देण्याची घोषणा करणारे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड कोण आहेत ?

पुढील लेख
Show comments