Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बच्चू कडू दोन शेतकऱ्यासह निघाले दिल्लीच्या दिशेने

Webdunia
मंगळवार, 8 डिसेंबर 2020 (08:46 IST)
नवी दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी राज्यमंत्री बच्चू कडू हे दीड ते दोन हजार शेतकऱ्यांसह नवी दिल्लीला निघाले आहेत. यासाठी शेतकऱ्यांसह अमरावतीवरून बच्चू कडू यांनी बाईकवर प्रवास सुरू केला आहे. सोमवारी सकाळी शेतकरी आंदोलनाचा हा ताफा भोपाळहून रवाना झाला आहे. ते मंगळवारी दिल्लीला पोहोचतील.
 
दिल्लीला गेल्यानंतर पुढल्या आंदोलनाची रूपरेषा ठरणार आहे, असे बच्चू कडू यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या मागण्या केंद्र सरकार का पूर्ण करू शकत नाही असा सवाल शेतकर्‍यांनी विचारला आहे. केंद्राच कृषी धोरण शेतकऱ्यांना मारक आहे. यामुळेच आता हे आंदोलन पुकारले असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. 

संबंधित माहिती

Potato Price: बटाट्यामुळे बिघडणार घराचे बजेट, महाग होण्याची शक्यता

नाशिक लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज यांच्यावर ईव्हीएमला हार घातल्या प्रकरणी गुन्हा दाखल

263 कोटी टीडीएस घोटाळा प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने आणखी एक अटक केली

अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट,आप'चा भाजपवर मोठा आरोप

IPL 2024: कोलकाता नाईट रायडर्सचा (केकेआर) सामना सनरायझर्स हैदराबादशी होणार,हेड आणि नरेन यांच्यात रोमांचक लढत

पुढील लेख
Show comments