rashifal-2026

बाबरी विध्वंसप्रकरणी आज सीबीआय कोर्टात अंतिम निर्णय

Webdunia
बुधवार, 30 सप्टेंबर 2020 (10:07 IST)
बाबरी मशीद विध्वंस प्रकरणात लखनौचे विशेष सीबीआय न्यायालय आज अर्थात 30 सप्टेंबर रोजी निर्णय देणार आहे. न्यायालयाने सर्व 32 मुख्य आरोपींना कोर्टात उपस्थित राहण्यास सांगितले आहे. यात भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, उमा भारती, मुरलीनोहर जोशी आणि कल्याण सिंह यांचा समावेश आहे.

दरम्यान, न्यायालयाने आजच्या सुनावणीसाठी ज्येष्ठ नेत्यांना अनुपस्थित राहण्यास सूट दिली आहे. या आधी 22 ऑगस्ट रोजी सुनावणीचा कालावधी एक महिनने वाढवून 30 सप्टेंबरर्पंत मुदत देण्यात आली होती. सीबीआयने आरोपींविरोधात 351 साक्षीदार आणि 600 दस्तऐवज सादर केले आहेत. तसेच 400 पानी युक्तिवादही दाखल केला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

पुढील लेख
Show comments