Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अपघाताची वेदना: मुलं किती सुरक्षित?

Webdunia
डीपीएस इंदूरच्या बसचा अपघात सर्वांना मोठा धक्का देऊन गेला. यात एक बस चालकासह चार विद्यार्थ्यांची मृत्यू झाली. शाळेतून घराच्या वाटेवर निघालेले हे चिमुरडे घरी पोहचू शकले नाही आणि आता त्यांचे आई-वडिल आयुष्यभर त्यांची वाट बघत राहतील. हे घडल्यावर आता प्रश्न हा आहे की या घटनेला जबाबदार कोण? पालकांची काळजी मिटेल कशी? आणि त्यांना सुरक्षेची हमी देणार कोण?

संबंधित माहिती

ओसामा बिन लादेनचा फोटो, ISIS चा झेंडा ठेवण्याबद्दल हायकोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय

काँग्रेस सोडून राधिका खेडा आणि अभिनेता शेखर सुमन BJP मध्ये झाले सहभागी

19 वर्षानंतर सासरी आलेल्याला जावाईची केली हत्या, बहिणीने प्रेम विवाह केला म्हणून होता राग

मतदानानंतर सुप्रिया सुळे अचानक अजित दादांच्या घरी

विश्व कल्याणासाठी महाशक्ती बनेल भारत, 2047 पर्यंत बनवायचे सुपरपॉवर- राजनाथ सिंह

पुढील लेख
Show comments