Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अपघाताची वेदना: मुलं किती सुरक्षित?

अपघाताची वेदना: मुलं किती सुरक्षित?
Webdunia
डीपीएस इंदूरच्या बसचा अपघात सर्वांना मोठा धक्का देऊन गेला. यात एक बस चालकासह चार विद्यार्थ्यांची मृत्यू झाली. शाळेतून घराच्या वाटेवर निघालेले हे चिमुरडे घरी पोहचू शकले नाही आणि आता त्यांचे आई-वडिल आयुष्यभर त्यांची वाट बघत राहतील. हे घडल्यावर आता प्रश्न हा आहे की या घटनेला जबाबदार कोण? पालकांची काळजी मिटेल कशी? आणि त्यांना सुरक्षेची हमी देणार कोण?

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ice for Weight Loss वजन कमी करण्यासाठी आइस हॅक, जाणून घ्या काय आहे हा प्रकार

Nyctophobia म्हणजे काय, तुम्हाला त्याची लक्षणे आहेत का?

29 मार्च रोजी 6 अशुभ योग, 5 राशींच्या लोकांना सावधगिरी बाळगावी लागेल, 5 उपाय करावे लागतील

नटराजाष्टकम् Nataraja Ashtakam

Saint Balumama Information सद्गुरू संत श्री बाळूमामा

पुढील लेख
Show comments