Festival Posters

पेटीएम म्हणजे पे टू मोदी

Webdunia
गुरूवार, 8 डिसेंबर 2016 (12:21 IST)
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी संसद परिसरात प्रदर्शन दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टिका करत म्हटले की नोटबंदी कठोर नव्हे तर मूखर्तापूर्ण निर्णय आहे. त्यांनी पेटीएम ची नवीन परिभाषा देत त्याला पे टू मोदी असे म्हटले.
राहुल यांनी म्हटले की नोटबंदीमुळे आतापर्यंत 100 हून अधिक लोकांनी जीव गमावला आहे. पंतप्रधानांच्या या निर्णयामुळे गरीब आणि शेतकरी बरबाद होत आहे. मोदींनी विचार केल्याविना हा आर्थिक प्रयोग केला आहे. ज्याने केवळ कॅशलेस कंपन्यांनाच फायदा होईल.
 
नोटबंदीचा निर्णय अगदी फालतू असल्याचे म्हणत राहुल यांनी विचारले पंतप्रधान संसदेहून पळ का काढताय. त्यांनी सदनात यावे, आम्ही त्यांना समजूत देऊ. आम्ही या मुद्द्यावर वोटिंग करू इच्छितो.
सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

पुढील लेख
Show comments