Marathi Biodata Maker

राहुल गांधींचे वक्तव्य योग्यच : नवाब मलिक

Webdunia
बुधवार, 27 मे 2020 (11:16 IST)
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील कोरोना स्थितीविषयी बोलताना राज्यात काँग्रेसचा सरकारला पाठिंबा आहे, पण मोठे निर्णय घेण्याचा अधिकार नाही, अशी भूमिका मांडली होती. दरम्यान, भाजपकडून झालेल्या टीकेनंतर राष्ट्रवादीचे नवाब मलिक यांनी भाजपला उत्तर दिले आहे. 
 
महाराष्ट्रात काँग्रेसचे सरकार नाही, हे राहुल गांधी यांचे वक्तव्य खरे आहे. राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार आहे, हे त्यांनी अधोरेखित केले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

पुढील लेख
Show comments