Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ओखी वादळ मुंबईजवळ वातावरण बदलले

Webdunia
सोमवार, 4 डिसेंबर 2017 (15:53 IST)

ओखी वादळमुंबईपासून अवघ्या ६७० किलोमीटर अंतरावर असून वादळ पुढेगुजरातच्या दिशेने सरकत असल्याचे पुणे वेधशाळेचे म्हणणे आहे. यामुळे पश्चिम भागात पावसाची शक्यता आबे.  थंडी गायब झाल्याचा अनुभव नागरिकांना येऊ शकतो मात्र मोठ्या प्रमणात बदल होणार आहे.किमान तपमानात वाढ होत असून दक्षिण भारताला तडाखा दिलेल्या ‘ओखी’ वादळाचा हा परिणाम असण्याची शक्यता हवामान निरिक्षण केंद्राकडून वर्तविली.  भारताच्या दक्षिण किनारपट्टीवर धडकलेल्या ‘ओखी’ वादळाचे थैमानाने ३५ बळी घेतले.   ताशी १३० कि. मी वेगाने हे वादळ लक्षद्वीपवर धडकले.  पुढे हे वादळ गुजरातच्या दिशेने सरकण्याचा इशाराही हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

पुढील लेख
Show comments