Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आता 24 नोव्हेंबरपर्यंत टोलमाफी

Webdunia
शुक्रवार, 18 नोव्हेंबर 2016 (10:37 IST)
राष्ट्रीय महामार्गांवरील टोलमाफी २४  नोव्हेंबरपर्यंत वाढविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.याबाबत केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विट केले आहे. याआधी १८ नोव्हेंबरपर्यंत टोलवसुली बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. आता यामध्ये वाढ करण्यात आली आहे. चलनातून ५००  आणि १०००  रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर टोलनाक्यांवर सुट्टे पैसे उपलब्ध नसल्यामुळे टोलमाफी जाहीर करण्यात आली आहे. 

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

पुढील लेख
Show comments