Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अन्नातून विषबाधा होत तीन लहान मुलांचा दुर्दैवी मृत्यू

Webdunia
मंगळवार, 19 जून 2018 (10:29 IST)
कोकणातील असलेला जिल्हा  रायगड येथील  महाड या गावातील पुजेतील जेवणातून ५० ते ६० जणांना विषबाधा झाली आहे. मात्र  याच  घटनेत तीन लहान मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर विषबाधा झालेल्या  तर २५ जणांची प्रकृती गंभीर आहे.  पनवेलमध्ये या सर्व विषबाधा झालेल्या रुग्णांवर  रुग्णालयात उपचार सुरु आहेत.  खालापूर तालुक्यातील महड गावात  माळी कुटुंबाच्या घरी वास्तूशांतीचा कार्यक्रम होता. यात  पुजेनंतर सर्वांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले होते. मग  हा कार्यक्रम आटपून स्वगृही परतलेल्यांना रात्री उशिरा उलटी आणि मळमळण्याचा त्रास सुरु झाला होता. यात जवळपास  ५० ते ६० जणांना विषबाधा झाल्याचे वृत्त आहे.

संबंधित माहिती

मोशी होर्डिंग कोसळल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

iQOO Z9x 5G: सर्वात स्वस्त गेमिंग स्मार्टफोन उत्तम वैशिष्ट्येसह लॉन्च

महाराष्ट्र गद्दारांना कधीच माफ करणार नाही म्हणत उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

स्वातीनंतर आता बिभव कुमारने तक्रार नोंदवली, म्हणाले केजरीवालांना अडकवणं मालिवाल यांचा हेतू

मनिका बत्रा आणि शरथ कमल पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला आणि पुरुष संघाचे नेतृत्व करतील

पुढील लेख
Show comments