suvichar

वाराणसीत फ्लायओवर घटना; या मृत्यूंचे जबाबदार कोण

Webdunia
बुधवार, 16 मे 2018 (11:55 IST)
येथे बांधका सुरू असलेला एक पूल कोसळून झालेल्या अपघाताध्ये सुमारे 20 जण ठार झाले आहेत. एका वृत्तसंस्थेने तसा दावा केला आहे. पूल कोसळल्यामुळे ढिगार्‍याखाली सुारे 50 जण दबले असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. ढिगार्‍याखाली दबलेल्यांची संख्या पाहता मृतांचा आकडा वाढण्याचीही शक्यता आहे. सुमारे दोन वर्षांपासून या पुलाचे काम  सुरू होते.
 
छावणी रेल्वे स्थानकाच्या जवळ या उड्डाणपुलाचे काम सुरू होते. मृतांत आणि ढिगार्‍याखाली अडकेल्या लोकांमध्ये बहुतांश मजुरांचा समावेश असल्याची माहिती मिळत आहे. जेसीबीच्या सहायाने ढिगारा उपसण्याचे आणि मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. स्थानिक अधिकारी, पदाधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून रात्री उशीरार्पंत मदतकार्य चालू होते.
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

पुढील लेख
Show comments