Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महावितरण कर्मचाऱ्याकडून लाच मागितल्या प्रकरणात उप निरीक्षकावर गुन्हा दाखल

Webdunia
शनिवार, 18 मे 2024 (10:08 IST)
पाच लाखांची लाच मागून गुन्ह्यामध्ये पुढे कारवाई न करण्यासाठी तडजोड म्हणून तीन लाख रुपये लाच मागणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकावर पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चंदन नगर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 

पोलीस उपनिरीक्षक तान्हाजी सर्जेराव शेगर असे या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेगर हे पुणे पोलीस आयुक्तातील चंदन नगर पोलीस ठाण्यात कार्यरत आहे.एसीबी कडून ही कारवाई करण्यात आली आहे. 

या बाबत एका व्यक्तीने पुणे एसीबी कडे फिर्याद केली असून तक्रारदार महावितरण विभागात नौकरी करतात. त्यांच्या विरुद्ध चंदननगर पोलीस ठाण्यात मीटर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे शेगर यांनी सांगितले. तसेच या गुन्ह्याचा तपास शेगर स्वतः करत असल्याचे त्यांनी सांगितले. या वर 5 लाख रुपये दिल्यावर पुढील कारवाई होणार नाही असे शेगर यांनी सांगितले. तडजोड म्हणून 3 लाख रुपये मागितले. तक्रारदार कडून 3 लाख रुपयांची मागणी केली. या बाबत तक्रारदार यांनी पुणे एसीबी कडे तक्रार केली. 

एसीबीच्या पथकाने पडताळणी केली असता पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय शेगर यांनी पाच लाख रुपये लाच मागितल्याचे त्यांनी स्वीकार केले. त्यानुसार, एसीबीने शेगर यांच्यावर गुहा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे. 
 
 Edited by - Priya Dixit
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मान्सूनने अख्खा भारत व्यापला, जुलैत पाऊस कसा असेल? जाणून घ्या

Weather News : राज्यात जुलै महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस कोसळण्याची शक्यता

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचे मतदारांना आवाहन

डोनाल्ड ट्रंप यांना कॅपिटल हिल दंगलप्रकरणी सुप्रीम कोर्टाचा दिलासा, न्यायालयाने काय म्हटलं? वाचा

विधान परिषद सभागृहात शिवीगाळ प्रकरणी अंबादास दानवे यांचं निलंबन

सर्व पहा

नवीन

Hathras incident: हाथरस दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपयांची भरपाई जाहीर

180 कोटी रुपयांचे कर्ज न भरल्याचे प्रकरण, विजय मल्ल्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी

हाथरसमध्ये सत्संग कार्यक्रमात झालेल्या चेंगराचेंगरीतील मृतांचा आकडा 100 पेक्षा जास्त

नरेंद्र मोदींचं राहुल गांधींना 'बालक बुद्धी' संबोधून प्रत्युत्तर पण 'मणिपुरा'त वाहून गेलं भाषण

भारत न्याय संहिता लागू; यापुढे जुन्या IPC कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यांवर काय परिणाम होतील?

पुढील लेख
Show comments