Festival Posters

Pune: भरधाव कारने 5 शेतमजुरांना चिरडले, तिघांचा दुर्देवी मृत्यू

Webdunia
सोमवार, 25 सप्टेंबर 2023 (11:57 IST)
कल्याण -अहमदनगर मार्गावर भरधाव वेगाने येणाऱ्या एका कारने पाच शेत मजुरांना चिरडल्याची घटना घडली असून त्यात तिघांचा मृत्यू झाला. तर जखमींवर उपचार सुरु आहे. 
 हा अपघात कल्याण- अहमदनगर महामार्गावर जुन्नर तालुक्यात डिंगोरे हद्दीत शेतातील कामे उरकून पायी चालत जात असलेल्या शेतमजुरांना महामार्गावरून भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने उडवले. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे प्राथमिक तपासणीत कळाले. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एक शेतमजुराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर इतर दोघे जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. 
हे शेतमजूर मध्यप्रदेशातून मजुरीसाठी आले होते. शेतीचे काम उरकून ते पायी चालत जात असताना हा अपघात झाला. 
अपघाताची माहिती मिळतातच पोलीस घटनास्थळी दाखल झाली. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. इतर जखमींना रुग्णालयात दाखल केले असून पोलिसांनी चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करत आहे. 
 
 Edited by - Priya Dixit
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

मलकापूरमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार, शिक्षकासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

भंडाराच्या देवरी उड्डाणपुलावरील खड्ड्यांने घेतला आणखी एका तरुणाचा जीव

जशपूरमध्ये एका भरधाव वेगाने येणाऱ्या कारची ट्रेलरशी धडक, पाच जणांचा मृत्यू

स्फोट झाला तेव्हा डान्स फ्लोअरवर 100लोक नाचत होते; गोवा नाईटक्लबचा व्हिडिओ समोर आला

दौंडमध्ये 430 कोटी रुपयांच्या सिंचन प्रकल्पाला राज्य सरकारकडून मंजुरी

पुढील लेख
Show comments