Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

१४ मृतदेहांची ओळख पटली ; शोधकार्य सुरुच

Webdunia
शुक्रवार, 5 ऑगस्ट 2016 (10:53 IST)
महाडच्या सावित्री नदीमध्ये पुन्हा शोधकार्य सुरु झाले आहे. काल गुरुवारी दुर्घटनेच्या दुस-या दिवशी एकूण १४ मृतदेह सापडले. पण बेपत्ता असलेल्या वाहनांचा अद्यापही शोध लागलेला नाही.

महाड पट्ट्यात आणि समुद्र किना-यांवर गुरुवारी  दुर्घटनाग्रस्तांचे मृतदेह सापडला. घटनास्थळापासून कित्येक मैल दूरवर मृतदेह सापडले. नदीच्या जोरदार प्रवाहामुळे इतर बेपत्ता व्यक्तीही कदाचित समुद्रापर्यंत वाहत गेल्या असाव्यात, अशी शक्यता वर्तविली जात आहे. १४ मृतदेहांची ओळख पटली आहे. आज उर्वरित २८ बेपत्ता प्रवाशांचा शोध घेण्यात येईल. पावसाचा जोर आणि सावित्री नदीची धोकादायक पातळी यामुळे शोधकार्याला अद्याप अपेक्षित यश मिळू शकलेले नाही. एनडीआरएफ, तटरक्षक दल आणि नौदलाचे जवान जोरदार प्रवाहातही मेहनत घेत आहेत.

नागपूर मध्ये फ्लाईओपर वरून उडी घेतली महिलेने

पीएम नरेंद्र मोदी यांनी मुंबईमध्ये केला मोठा खुलासा, म्हणाले काँग्रेस अल्पसंख्यांकांना देऊ इच्छित आहे 15 प्रतिशत बजेट

मुलगा आणि मुलीच्या प्रेमापोटी संपुष्टात आली शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची पार्टी- अमित शाह

मध्यप्रदेशात भीषण अपघात, एकाच कुटुंबातील 8 जणांचा मृत्यू, एक गंभीर

भारताने चीन सीमेजवळ टँक रिपेअर युनिट उभारले, पाकिस्तानची अवस्था बिकट

माझे काम संपल्यावर मी मी निघून जाईन, कोहलीचे मोठे वक्तव्य

ED ने झारखंडचे कॅबिनेट मंत्री आलमगीर आलम यांना अटक केली

माजी कर्णधार संदीप लामिछाने बलात्कार प्रकरणातून निर्दोष

सिंगापूरचे नवे पंतप्रधान म्हणून लॉरेन्स वोंग यांची निवड

Chess : आनंद-कार्लसन पुन्हा एकदा आमनेसामने या दिवशी होणार सामना

पुढील लेख
Show comments