Festival Posters

नैराश्येतून १० च्या विद्यार्थ्यांची आत्महत्या

Webdunia
बुधवार, 30 जानेवारी 2019 (18:25 IST)
मुंबईतील चेंबूरमध्ये चाचणी परीक्षेत कमी गुण मिळाल्याच्या  नैराश्येतून १० वीतील विद्यार्थ्यांने गळफास लावून केली आत्महत्या केली आहे. मृत विद्यार्थी चेंबुरच्या एका उच्चभ्रू शाळेत शिकत होता. परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे त्याला नैराश्य आले होते. या मुलाचे आई-वडील शनिवारी सायंकाळी त्याला घरी सोडून एका लग्नाला गेले होते. घरी परतल्यावर त्यांनी पाहिले असता त्याने सिलींग फॅनला गळफास लावून आत्महत्या केल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्याला लगेच खाली उतरवून राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले जिथे त्याला उपचारांपूर्वीच मृत घोषित करण्यात आले.चेंबूर पोलिसांनी याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.लवकरच दहावीच्या परीक्षांना सुरुवात होत आहे. दबावाखाली येऊन आत्महत्या करु नका असे आवाहन मुंबई पोलिसांनी विद्यार्थ्यांना केले आहे. 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Christmas 2025 Gift Ideas नाताळनिमित्त मित्रांसाठी काही खास गिफ्ट आयडियाज

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला हे 9 फायदे मिळतात

बोर्ड परीक्षेत हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि पूर्ण गुण मिळविण्यासाठी 5 सर्वोत्तम टिप्स जाणून घ्या

हिवाळ्यात तुमचा चेहरा काळवंडतोय का ? कारणे आणि उपाय जाणून घ्या

Health Benefits of Roasted Potatoes : भाजलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्याला हे 6 आरोग्यदायी फायदे मिळतात

सर्व पहा

नवीन

गुकेश नोडिरबेककडून पराभूत, कार्लसनपेक्षा अर्धा गुण मागे

आसिफ अली झरदारी पाकिस्तानमध्ये ऑपरेशन सिंदूरमुळे झालेल्या विध्वंसाची कहाणी

LIVE: पश्चिम रेल्वे वाहतूक ब्लॉक, 3 दिवसांत 629 गाड्या रद्द

नवी मुंबईतील कळंबोलीत मराठी न बोलल्याने आईने 6 वर्षाच्या मुलीचा गळा आवळून खून केला

बिहार-झारखंड सीमेवर भीषण रेल्वे अपघात,17 बोगे रुळावरून घसरले, 3 डबे नदीत पडले, अनेक गाड्या वळवल्या

पुढील लेख
Show comments