Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राजाराम बंधाऱ्यांसह 6 बंधारे पाण्याखाली, धोकादायक वाहतूक

Webdunia
शनिवार, 8 जुलै 2023 (07:31 IST)
Rajaram dams गेल्या चार दिवसापासून कोल्हापुरात जोरदार पाऊस पडत आहे. पश्चिम भागातील धरण क्षेत्रात पडत असलेपावसाने पंचगंगेच्या पाण्याची पातळी वाढली आहे. यामुळे नदी दुधडी भरून वाहत आहे. धरण क्षेत्रात झालेल्या दल्या मदार पावसामुळे राजाराम बंधाऱ्याजवळील पंचगंगेची पाणी पातळी 24 फुटांवर गेली असून इशारा पातळी 39 फुटांवर आहे. आज सकाळी राजाराम बंधाऱ्यांसह 6 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.यामुळे राजाराम बंधाऱ्यावर वाहतुक बंद करण्यात आली आहे. मात्र अनेक नागरीक याठिकाणाहून धोकादायक वाहतूक करत आहेत.
 
पावसाचा जोर असाच कायम राहिला तर पंचगंगा नदीची पाणी पातळी आणखी वाढणार आहे. पुढच्या 48 तासांत पावसाचा जोर कायम राहिल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जिल्ह्यात पेरणीनंतर पावसाने दडी मारली होती. मात्र गेल्या चार दिवसापासून जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे यामुळे बळीराजा सुखावला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मुंबईतील रस्त्यांवर पथारी व्यावसायिकांचा ताबा, मुंबई उच्च न्यायालयाने BMC ला फटकारले

मतदानपूर्वी बोलले ब्रिटिश पीएम ऋषि सुनक, म्हणाले-असे काहीही करू नका ज्यामुळे पश्चाताप होईल

विधानभवनात खळबळ उडाली, मुख्यमंत्री शिंदे यांना भेटण्यासाठी आलेल्या महिलेने हाताची नस कापली

शिंदे गटाकडून कृपाल तुमाने यांना तर भाजपकडून परिणय फुके यांना विधान परिषदेचे तिकीट

...नाहीतर मराठा नेत्यांना परिणाम भोगावे लागतील, मनोज जरांगेंचा इशारा

सर्व पहा

नवीन

पोर्शे कार अपघातात सहभागी असलेल्या अल्पवयीन मुलाच्या वडिलांना फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्व शरद पवारांनी राहुल गांधींची घेतली भेट

शरद पवारांकडून राहुल गांधींना पंढरपूर वारीला येण्याचे निमंत्रण

हाथरस घटनेबद्दल खासदार प्रियंका चतुर्वेदींचा मोठा जबाब, 'सत्संग करण्याऱ्या बाबांवर देखील...'

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : पात्रतेच्या अटी बदलल्या, अर्जाची तारीखही वाढवली, जाणून घ्या नवे बदल

पुढील लेख
Show comments