Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अहमदनगरच्या केमिकल कंपनीत भीषण आग

Webdunia
सोमवार, 28 मार्च 2022 (14:34 IST)
अहमदनगरच्या श्रीरामपूर मध्ये एका केमिकल कंपनीत भीषण आग लागल्याची घटना आज दुपारी घडली आहे. या केमिकल कंपनीला दुपारच्या वेळी आग लागली. आग वेगाने पसरली असून या आगीत संपूर्ण कंपनी भक्षस्थानी झाली आहे. कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरु आहे. आगीच्या धुराचे लोट  दूरवर दिसत आहे. या कंपनीतून स्फोटाचा आवाज देखील ऐकू येत आहे. आग लागण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवित हानी झाल्याचे वृत्त नाही. 

संबंधित माहिती

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप पदाधीकाऱ्यांसह 20 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

पुढील लेख
Show comments