Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अहमदनगर-औरंगाबाद महामार्गावर अपघात, 7 ठार

Webdunia
बुधवार, 24 मे 2017 (13:10 IST)
अहमदनगर-औरंगाबाद महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात सात प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. बोलेरो जीपने  समोरुन येणाऱ्या ट्रकला जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला.  नगर जवळील धनगरवाडी गावजवळ हा भीषण अपघात झाला.  सर्व मृत पुणे जिह्यातील यवत येथील रहिवासी आहेत. हे सर्वजण बोलेरो जीपने सैलानी बाबांच्या दर्शनाला चालले होते. रात्री दोनच्या सुमारास बोलेरो जीपच्या ड्रायव्हरचे नियंत्रण सुटले, आणि जीपने औरंगाबादकडून नगरकडे येणा-या ट्रकला जोराची धडक दिली. मृतांची नावे अशी: मनोहर रामभाऊ गायकवाड(४५),अंकुश दिनकर नेमाने (45), मुबारक अबनास तांबोळी (52), बाळू किरण चव्हाण (50), स्वप्नील बाळू चव्हाण (17), गोकुळ रामभाऊ गायकवाड (40) आणि अरुण पांडुरंग शिंदे.
सर्व पहा

नक्की वाचा

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका

लाल रंग सकारात्मक की नकारात्मक? आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

अविवाहित आणि आकस्मिक मृत्यू झालेल्या पूर्वजांसाठी तर्पणचे नियम जाणून घ्या

Vastu Tips: तुमचे भाग्य बदलू शकतात वास्तुशास्त्राचे हे 5 उपाय

सर्व पहा

नवीन

IND vs BAN Test : चेन्नई कसोटीत भारताने बांगलादेशचा 280 धावांनी पराभव केला

IND vs BAN: बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ जाहीर

पोलिसांच्या सरकारी रिव्हॉल्व्हरने स्वतःवर गोळी झाडली, मृत्यू

वाशिमच्या सरकारी रुग्णालयात किंग कोब्रा विषारी साप शिरला

माझ्या तीन पिढ्यांनी कधीही शेतीचे वीज बिल भरले नाही, शिंदे गटाच्या खासदारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments