Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अपघाती मृत्यू :बंधाऱ्यात कार कोसळून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

Accidental death: Three members of the same family died when a car crashed into the embankment Maharashtra News Regional Marathi News Webdunia Marathi
Webdunia
बुधवार, 13 ऑक्टोबर 2021 (10:46 IST)
सध्या नवरात्रोत्सव सुरु आहे. राज्यातील सर्व मंदिरे भाविकांसाठी उघडली आहे. त्यामुळे देवीच्या दर्शनासाठी लोक जात आहे. एका कुटुंबीयांनी देखील देवीच्या दर्शनासाठी जाण्याचे ठरवले. पण काळाने त्या कुटुंबावर झडप घातली आणि कुलदेवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या या कुटुंबाची कार बंधाऱ्यात कोसळल्याने सासू-सासरे आणि सुनेचा नाका-तोंडात पाणी शिरल्याने दुर्देवी अंत झाला. 
 
ही घटना आहे औरंगाबादच्या सैलूद रहिवासी चौधरी कुटुंबाची आई एकलहरा देवी चे दर्शनासाठी जाणाऱ्या चौधरी कुटुंबावर काळाने झडप घातली आणि त्यांची कार बंधाऱ्यात कोसळली या बंधाऱ्याला कोणतेही उपाय योजना नव्हती त्या मुळे कारचालक वैजनाथ यांचे कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे कार 30 ते 40 फूट खोल पाण्याच्या बंधाऱ्यात कोसळल्यामुळे सासू सासरे आणि सुनेचा मृत्यू झाला.अशा परिस्थितीत अपघाताची माहिती वैजनाथ यांनी आपल्या कुटुंबियांना दिली नंतर त्यांचा मोबाईल बंद झाला.
 
वैजिनाथ उमाजी चौधरी(52), मंगल वैजिनाथ चौधरी(45), आणि सुकन्या मधुर चौधरी(22) असे मयत झालेल्यांची नावे आहेत. गावकऱ्यांनी आणि अग्निशमनादलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली.अग्निशमन दलाच्या जवानांनी पाच तासाने ही कार बंधाऱ्यातून बाहेर काढली.कार बंधाऱ्यातून काढण्यासाठी जवानांना खूप परिश्रम करावे लागले.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Breast Size स्तनांचा आकार वाढवण्यासाठी दररोज करा हे योगासन, आकर्षण वाढेल

२९ मार्च रोजी शनि कुंभ राशीत अस्त करणार, ३ राशींना अडचणींना सामोरे जावे लागेल!

Surya Grahan 2025 वर्षातील पहिले सूर्यग्रहण भारतात दिसेल का? सुतक काळ आणि त्याचा परिणाम जाणून घ्या

उन्हाळ्यात भाजी खरेदी करताना या गोष्टी ठेवा लक्षात

घराच्या दिशेनुसार कोणती झाडे लावावीत

सर्व पहा

नवीन

LIVE: नागपूर हिंसाचारात जबाबदार लोकांवर कारवाई होणार- भाजप नेते उज्ज्वल निकम

नागपूर हिंसाचारात जबाबदार लोकांवर कारवाई होणार- भाजप नेते उज्ज्वल निकम

Nasik Kumbh: 2027 च्या नाशिक कुंभमेळ्याची तयारी मंद गतीने सुरू आव्हानांवर मात करू', मुख्यमंत्री फडणवीस यांचे विधान

नागपूरमधील सर्व भागातून 6 दिवसांनी संचारबंदी उठवली, संवेदनशील भागात गस्त सुरूच

Nagpur Violence: नागपूर हिंसाचाराचा बांगलादेशशी संबंध असल्याचा शिवसेना नेते संजय निरुपम यांचा दावा

पुढील लेख
Show comments