Dharma Sangrah

दोन दिवसांनंतर राज्यात वाढणार थंडीचा कडाका: उत्तर महाराष्ट्र, विदर्भातील तापमानामध्ये घसरण

Webdunia
बुधवार, 22 नोव्हेंबर 2023 (08:28 IST)
राज्यात तीन ते चार दिवसांपासून किमान तापमानात हळूहळू घसरण होत असल्याने थंडीत वाढ होत आहे. आगामी दोन दिवसांत किमान तापमानात आणखी घसरण होऊन थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
 
उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नाशिक, निफाड, जळगाव येथे किमान तापमानात घसरण झाल्याने गारठा वाढला आहे. शुक्रवारपासून विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातही किमान तापमानात घसरण झाल्याने वातावरणात गारवा जाणवत आहे. बंगालच्या उपसागरात मिथिली चक्रीवादळाची निर्मिती झाली असून त्याचे केंद्र हे ओडिशाच्या परादीपपासून 250 किलोमीटर दूर आहे. मात्र, या चक्रीवादळाचा भारतावर परिणाम होणार नाही.
 
प्रमुख शहरांतील किमान तापमान (अंश सेल्सियस):
निफाड 12 उदगीर 17 बीड 18 धाराशिव 18 माथेरान 19 बारामती 15 सोलापूर 19 नाशिक 14 अहमदनगर 13 पुणे 15 परभणी 18 कोल्हापूर 19 महाबळेश्वर 16 जळगाव15 सातारा 16 छत्रपती संभाजीनगर 16
 
Edited By - Ratnadeep ranshoor 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

LIVE: नगरपंचायत निवडणुकीत १७ ईव्हीएमचे सील तोडून पुन्हा मतदान झाल्याचा आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केला

Bomb threat दुबईहून हैदराबादला जाणाऱ्या विमानाला बॉम्बची धमकी; आपत्कालीन लँडिंगनंतर चौकशी सुरू

EMI कमी होणार, कर्जदारांसाठी खुशखबर!

पुतीन यांना पंतप्रधान मोदी यांनी गीता भेट दिली; लाखो लोकांना देते प्रेरणा

Mahaparinirvan Din Speech 2025 डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त भाषण

पुढील लेख
Show comments