Dharma Sangrah

पुण्यातील कालव्याचा बंधारा फुटण्याच्या घटनेला महापालिका जबाबदार - अजित पवार

Webdunia
शुक्रवार, 28 सप्टेंबर 2018 (08:04 IST)
- योग्य काळजी न घेतल्याने घडली दुर्घटना
 
पर्वती नजीकच्या कालव्याचा बंधारा फुटून पाणी जवळच्या विभागात शिरल्याने सामान्य जनतेची तारांबळ उडाली. घडलेल्या प्रकाराला पालिका प्रशासन जबाबदार असल्याची टीका मा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. योग्य काळजी घेतली असती तर अशी घटना घडली नसती. याचा पुणेकरांना होणारा त्रास कमी झाला असता, असे पवार यावेळी म्हणाले.
 
दांडेकर पुल जनता वसाहत परिसरात जाऊन अजित पवार यांनी सामान्य जनतेशी संवाद साधला. यावेळी पवार यांनी प्रशासनाकडून योग्य ती मदत मिळवून जनतेला दिलासा दिला. यात जेवणाची व राहण्याची सोय करुन देण्यात आली. त्याचप्रमाणे घराची नुकसानभरपाई सुद्धा मिळावी अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

सर्व पहा

नवीन

LIVE: शिवसेना युबीटी अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत अनेक गंभीर आरोप करत सामूहिक राजीनामा दिला

दिल्लीत आयआरएस अधिकाऱ्याच्या मुलीची मोबाईल चार्जरच्या वायरने गळा दाबून हत्या

"त्यांच्या पापांसाठी शिक्षा मी का भोगावी?" जामीन सुनावणीदरम्यान अशोक खरातच्या पत्नीच्या वक्तव्याने खळबळ उडाली

व्हायरल व्हिडिओ वादावर गिरीश महाजन यांचे मौन सुटले; म्हणाले-"भाषा चुकीची होती, पण..."

सदोष सिग्नलमुळे एकाच ट्रॅकवर दोन लोकल समोरासमोर आल्याने गोंधळ; स्टेशन मास्तर निलंबित

पुढील लेख
Show comments