Marathi Biodata Maker

पुण्यातील कालव्याचा बंधारा फुटण्याच्या घटनेला महापालिका जबाबदार - अजित पवार

Webdunia
शुक्रवार, 28 सप्टेंबर 2018 (08:04 IST)
- योग्य काळजी न घेतल्याने घडली दुर्घटना
 
पर्वती नजीकच्या कालव्याचा बंधारा फुटून पाणी जवळच्या विभागात शिरल्याने सामान्य जनतेची तारांबळ उडाली. घडलेल्या प्रकाराला पालिका प्रशासन जबाबदार असल्याची टीका मा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. योग्य काळजी घेतली असती तर अशी घटना घडली नसती. याचा पुणेकरांना होणारा त्रास कमी झाला असता, असे पवार यावेळी म्हणाले.
 
दांडेकर पुल जनता वसाहत परिसरात जाऊन अजित पवार यांनी सामान्य जनतेशी संवाद साधला. यावेळी पवार यांनी प्रशासनाकडून योग्य ती मदत मिळवून जनतेला दिलासा दिला. यात जेवणाची व राहण्याची सोय करुन देण्यात आली. त्याचप्रमाणे घराची नुकसानभरपाई सुद्धा मिळावी अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा

महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा

तेनालीराम कहाणी : पाच शब्द

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

सर्व पहा

नवीन

२९ मार्च रोजी नवी मुंबई विमानतळावरून सहा शहरांसाठी इंडिगो उड्डाणे सुरू करणार

मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश! नेपाळहून बिहारमार्गे कोट्यवधी रुपयांचे चरस वाहतूक केली जात होती, ४ जणांना अटक

LIVE: मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश

आंध्र प्रदेशातील फटाक्याच्या कारखान्यात भीषण आग; १८ कामगारांचा मृत्यू

इराणने एकाच वेळी आठ देशांवर क्षेपणास्त्रे डागली, ट्रम्प यांची 'शासन बदलाची' घोषणा; इस्रायल-इराण हल्ल्याबद्दल १० महत्त्वाचे तथ्य

पुढील लेख
Show comments