rashifal-2026

अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे एका विषयवार एकमत, वाचा कोणते प्रकरण

Webdunia
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे राज्यातील राजकारणातील मोठी नाव आहेत. मात्र  दोघे बंधू हे एकमेकांच्या विरोधात राजकारण करतात. मात्र त्यांच्या नंतरची ठाकरे पीढी देखील राजकारणात सक्रिय आहे. त्यात आता अमित आणि आदित्य या दोन्ही भावांचे एका विषयावर एकमत झाले असून दोघेही त्यासाठी आंदोलन करत आहेत.
 
मुंबई येथे मेट्रोचं कारशेड बनवण्यासाठी मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीने आरे जंगलातील 2700 झाडं तोडण्याचा  निर्णय घेतला असून, मात्र  या निर्णयाला विरोध करण्यासाठी ‘आरे वाचवा’ ही मोहीम सुरू झाली आहे. यासाठ मुंबईतील सामाजिक संस्थांनी आझाद मैदानात आंदोलन केले. या आंदोलनात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे आणि त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरेही सहभाग नोंदवला आहे. मात्र या निमित्ताने का होईना ठाकरेंच्या पुढील पिढीत युती झाली आहे.
 
यापूर्वी आरेतील वृक्षतोड थांबवण्यासाठी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी जोरदार विरोध दर्शवला असून,  सोबतच अमित ठाकरेंनी एका व्हिडीओद्वारे मेट्रो कारशेडसाठी आरेतील वृक्षतोड करु नये असे आवाहन केलं आहे. प्रशासनला केलं .
 
तर आरे  वाचवा या मोहीमेसाठी मुंबईत आझाद मैदानात आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात सामाजिक संस्था, कॉलेजचे विद्यार्थी, स्थानिक नागरिकही सहभागी झाले होते. या सर्वांना पोस्टर, पथनाट्य अशा विविध माध्यामातून आरेतील वृक्षतोडीस विरोध दर्शवला आहे.
 
आता दोघे ठाकरे सोबत असल्याने आरे येथील वृक्षतोड नक्की थांबेल असे चित्र आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Mithun Varshik Rashi Bhavishya 2026 in Marathi मिथुन राशी २०२६ राशीभविष्य

काळा रंग अशुभ मानतात मग मंगळसूत्रांमध्ये काळे मणी का असतात? ज्योतिषशास्त्रीय महत्त्व काय?

Nanad Bhavjay Relationship नणंद- वहिनी यांच्यातील नाते कमकुवत करतात या चुका

पूजेत उदबत्ती जाळणे अशुभ ? शास्त्र काय म्हणतात ते जाणून घ्या

Datta Jayanti 2025 दत्त जयंती कधी? दत्ताचा जन्मोत्सव साजरा करण्याची पद्धत आणि महत्त्व जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: केंद्रीय मंत्रिमंडळाने पुणे मेट्रो प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला मान्यता दिली

अमरावती : लग्नाच्या अवघ्या दोन तासांत वराचा हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू

नाशिक जिल्ह्यात वडिलांनी दोन मुलांसह विहिरीत उडी मारत आत्महत्या केली

वर्धा : भरधाव वाहनाने धडक दिल्याने भीषण अपघातात पती, पत्नी आणि मुलाचा मृत्यू

किरकोळ वादातून पतीने पत्नीची हत्या केली, डोंबिवली मधील घटना

पुढील लेख
Show comments