Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दुसऱ्या देशांना लसी देऊन भाजपने हत्याकांड घडवलं -नाना पटोले

Webdunia
बुधवार, 18 ऑगस्ट 2021 (15:33 IST)
कोरोनाच्या काळात दुसऱ्या देशांना लसी देऊन भाजपने हत्याकांड घडवलं. त्यांनी हे पाप केलं आहे. त्यामुळे कोरोनामुळे ज्यांचे मृत्यू झाले त्यांची जाहीर माफी मागा,असा हल्लाबोल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.बुलढाण्यात नाना पटोले बोलत होते.
 
कोरोनामुळे एकाच कुटुंबातील अनेक लोकांचे जीव गेले.आर्थिकरित्या कमजोर झाले. यामुळे पंतप्रधानांनी देशाची जाहीर मागावी,अशी मागणी नाना पटोले यांनी केली.तसंच पुढे बोलताना नाना पटोले यांनी हे जे कृत्य झाले ते म्हणजे जालियनवाला हत्याकांड प्रमाणे झाल्याचा आरोप केला. केंद्राची चुक आहे. भाजपने हे हत्याकांड घडवलं, असा आरोप नाना पटोले यांनी केला. 
 
धर्माच्या आधारावर जे काही राजकारण होत आहे यामुळे अफगाणिस्तानमधील परिस्थिती चिघळली. तिथे धर्माच्या आधारावर राजकारण चालतं.भारतात असं होत नाही.मात्र, ७५ वर्षानंतर आता धर्माच्या नावावर राजकारण करण्याचं काम काही लोक करत आहेत.त्यांचा चेहरा आता समोर आला आहे, असं नाना पटोले म्हणाले.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments