Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

युतीची चर्चा थांबली, मुख्यमंत्री घेतील आता निर्णय

Webdunia
शिवसेनेन आपल मत आणि आमचं म्हणणं मांडलं आहे. आता मुख्यमंत्र्यांनी त्यांची भूमिका मांडावी, असं शिवसेना नेते अनिल परब यांनी युतीची चर्चा थांबल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे आता पुन्हा मुंबईत युती होते का नाही यावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.  

भाजपचे नेते शिवसेनेवर आरोप करत आहेत आणि दुसरीकडे मुख्यमंत्री युतीची भाषा करत आहेत. हा भाजप नेत्यांचा दुटप्पीपणा आहे. भाजपच्या नेत्यांनी बेताल वक्तव्यं थांबवावी असा इशारा अनिल परब यांनी दिला आहे. तर युती करायची तर सन्मानाने करा टीका आणि इतर गोष्टी करून युती होणार नाही असे संकेत परब यांनी दिले आहे. 

गुजरातमध्ये 4 ISIS दहशतवाद्यांना अटक, ATS तपासात गुंतली

छत्तीसगडच्या कवर्धामध्ये पिकअप दरीत कोसळली, 18 मजुरांचा मृत्यू

12वीचा निकाल उद्या लागणार

IPL 2024: पहिल्या क्वालिफायरमध्ये हैदराबादचा सामना कोलकाताशी

स्मृति इराणी यांनी गौरीगंजमध्ये केले मतदान, विकसित भारत संकल्प आणि महिला कल्याणासाठी टाकले मत

समुद्रात संपले नावेचे इंधन, भारतीय तटरक्षक दलाने वाचवले 26 लोकांचे प्राण

नाइट्रोजन पान खाल्ल्याने 12 वर्षाच्या मुलीच्या पोटात झाले छिद्र

या दिवशी महाराष्ट्रात आणि मुंबईत होणार Monsoon ची एन्ट्री, जाणून घ्या मोठे अपडेट

लोकसभा निवडणूक 2024 : महाराष्ट्रात शेवटच्या टप्प्यात 13 सिटांसाठी मतदान

लज्जास्पद! 13 वर्षाच्या मुलाने मोठ्या बहिणीला केले प्रेग्नंट

पुढील लेख
Show comments