Festival Posters

राज्यात महायुतीचं सरकार स्थापन होईल, रामदास आठवलेंचा दावा

Webdunia
बुधवार, 11 मार्च 2020 (10:38 IST)
मध्य प्रदेशनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय भूकंप येऊ शकतं असे भाकित अनेकांनी केलं असलं तरी राज्यात महायुतीचं सरकार स्थापन होईल असा दावा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला आहे.
 
आठवले म्हणाले की उद्धव ठाकरे महाविकासआघाडीत नाराज असून ते परत येतील आणि परत आले नाहीत तरी त्यांचे आमदार भाजपात येतील. कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्रास देत आहेत असा आरोप यावेळी त्यांनी केला.
 
मध्य प्रदेशातील राजकीय घडामोडींवर बोलताना रामदास आठवले यांनी म्हटलं की मध्य प्रदेशाप्रमाणे छत्तीसगड, महाराष्ट्र आणि राजस्थानमध्येही बदल होतील.
 
त्यांनी म्हटले की काँग्रेस आणि राष्ट्रवादीमुळे उद्धव ठाकरेंना निर्णय घेताना अडचणी येत आहेत. म्हणून महाराष्ट्रातही नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुतीचं सरकार येऊ शकतं”.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

LIVE: चंद्रपूरमध्ये एकाच दिवसात सांबर, चितळ आणि साळूसह अनेक वन्य प्राण्यांचा मृत्यू

दोन पासपोर्ट असलेल्या अब्दुल्ला आझमला सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

दिल्ली विमानतळावरून इंडिगोचे सर्व उड्डाणे रद्द, देशातील इतर विमानतळांवर परिस्थिती काय?

3 वर्ष आणि 7 महिन्यांचा सर्वज्ञ जगातील सर्वात जलद गतीने खेळणारा खेळाडू बनला

ड्रग्ज तस्करीच्या आरोपाखाली अमेरिकेने आणखी एका बोटीला लक्ष्य केले, 87 जणांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments