Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

फडणवीस नव्हे चंद्रकांत पाटील यांना मुख्यमंत्री बनण्याची घाई - जयंत पाटील

Webdunia
रविवार, 5 डिसेंबर 2021 (10:22 IST)
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना नव्हे तर भाजप नेते चंद्रकांत पाटीलांना मुख्यमंत्री बनण्याची घाई झाली असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.
चंद्रकांत पाटील यांना फडणवीस यांच्या जागी जाऊन बसायचं आहे, असंही जयंत पाटील म्हणाले. भाजपवर आणि पुण्यातील सभेत फडणवीसांना केलेल्या भाषणावरही जयंत पाटील यांनी टीका केली.
पुण्याचं पाणी कमी केलं तर पुणेकर पाणी पाजतील असं म्हणणाऱ्या फडणवीस यांना पुणेकरच उत्तर देतील. फडणवीस आणि भाजपच्या नेत्यांनी पुणेकरांमधे भीती पसरवण्याचं काम केले आहे, असंही पाटील म्हणाले.
नाशिक कुसुमाग्रजांची नगरी आहे. कुसुमाग्रज मराठीतील सर्वांत मोठे साहित्यिक आहेत. कुसुमाग्रजांच्या नावाला विरोध करणं म्हणजे मराठी भाषेचा अपमान करण्यासारखं आहे. शिवसेना दूर गेली म्हणून सावरकारांचा मुद्दा साहित्य संमेलनात काढू नये, अशी सूचनाही त्यांनी फडणवीस यांना केली.

संबंधित माहिती

मुंबईत इमारतीच्या 40 फूट खोल सेप्टिक टँकमध्ये पडून दोन कामगारांचा मृत्यू

वंदे भारत गाड्यांमध्ये अर्धा लिटर पाण्याच्या बाटल्या मिळणार

उद्धव ठाकरेंच्या 'अभद्र' वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं सडेतोड उत्तर

कोटक महिंद्रा बँकेवर RBI ची कारवाई, क्रेडिट कार्ड जारी करण्यास बंदी

75 फूट उंचीवरून महिला थेट ज्वालामुखीत पडली, मृत्यू

ब्रिटिश संसदेने रवांडा निर्वासन विधेयक मंजूर केले

मलेशियामध्ये दोन नौदलाचे हेलिकॉप्टरची जोरदार धडक सर्व 10 क्रू मेंबर्स ठार

IPL 2024: 56 चेंडूत शतक झळकावून रुतुराज गायकवाडने इतिहास रचला

LSG vs CSK : मार्कस स्टॉइनिसने IPL मधील 13 वर्षे जुना विक्रम मोडला

टेनिस स्टार नोव्हाक जोकोविचची वर्षातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून 5 व्यांदा निवड

पुढील लेख
Show comments