Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भयंकर : संपत्तीच्या वादातून भावाचे कुटुंब जाळले

Webdunia
शनिवार, 30 जून 2018 (09:36 IST)
संपत्तीच्या वादातून सोलापूर जिल्ह्यातील बार्शीजवळच्या खांडवी गावात रामचंद्र देवकते याने त्याच्या भावाचं घर जाळून टाकलं. या आगीमध्ये कस्तुराबाई (रामचंद्रची आई) सुषमा देवकते, राहुल देवकते आणि त्यांचा ३ वर्षांचा मुलगा आर्यन यांचा होरपळून मृत्यू झाला. 
 
राहुल आणि रामचंद्र यांच्यामध्ये घराच्या जागेवरून वाद सुरू होता. या वादामुळे रामचंद्रने भावाला धडा शिकवायचं ठरवलं होतं. त्याने गुरुवारी मध्यरात्री त्याची आई कस्तुराबाई यांच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतला आणि त्यांना पेटवून दिलं. या आगीने काही क्षणातच संपूर्ण घराला वेढलं. या आगीमुळे छोट्या आर्यनला आणि त्याच्या आईला म्हणजेच सुषमाला घराबाहेर पडताच आलं नाही,ज्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर राहुल आणि कस्तुराबाई यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

संबंधित माहिती

चंद्रपुरात 1500 रुपये चोरी करण्याचा आरोपावरून एका व्यक्तीची हत्या, आरोपीला अटक

बारामतीत EVM स्ट्राँग रुमचा सीसीटीव्ही कॅमेरा 45 मिनिटे बंद असल्याचा शरद पवार गटाचा आरोप

मतदाराला आमदाराने कानशिलात लगावली, व्हिडीओ व्हायरल!

GT vs KKR Playing 11: गुजरातला प्लेऑफ मध्ये जाण्यासाठी केकेआरला पराभूत करण्याचे प्रयत्न, प्लेइंग 11 जाणून घ्या

गडचिरोलीत नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक, तीन नक्षलवादी ठार, दोन महिलांचाही समावेश

बुरख्याच्या वादावर माधवी लता बोलल्या कोणाला घाबरत नाही

पाकिस्तानकडे बांगड्याही नाहीत... पंतप्रधान मोदींनी भारत आघाडीवर निशाणा साधला

मुंबईत 29 लाखांना विकले रीवा येथून चोरीला गेलेले सहा महिन्यांचे बाळ

Instant Noodles Side Effects इंस्टंट नूडल्स खाल्ल्याने 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, संपूर्ण कुटुंब आजारी

पत्नीने वेळेवर जेवण न दिल्याने संतप्त पतीने कुऱ्हाडीने वार करून हत्या केली

पुढील लेख
Show comments