Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचं संकट

Webdunia
मंगळवार, 27 जुलै 2021 (09:45 IST)
अवघ्या महाराष्ट्रात पावसानं थैमान घातला आहे.राज्याच्या अनेक भागात महापूर आल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. बऱ्याच ठिकाणी दरड कोसळल्याने अनेक लोक मृत्यूमुखी झाले आहे.बऱ्याच ठिकाणी पावसाने विश्रांती घेतल्यावर लोकांनी सुटकेचा श्वास घेत असताना हवामान खात्याने पुन्हा पावसाचा इशारा देऊन रायगड, रत्नागिरी, पुणे,कोल्हापूर,सिंधुदुर्ग ,साताऱ्यात पावसाचा जोर वाढून ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यांवर पुन्हा पावसाचं संकट येण्याची शक्यता वर्तवली आहे या पूर्वी राज्यात कोकण,मराठवाड्यात,पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली.आता या जिल्ह्यात पुन्हा पावसाचे जोर वाढून या 30 जुलै पर्यंत जोरदार अतिवृष्टी होण्याचा इशारा दिला आहे.त्या मुळे या ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.  
 
काही पूरग्रस्त विभागात आज आणि उद्या पावसाचा जोर पुन्हा वाढणार आहे. पुणे,कोल्हापूर,रत्नागिरी,रायगड, सातारा,सिंधुदुर्ग ठाणे या काही जिल्ह्यात पावसाचा जोर वाढून ऑरेंज अलर्ट सांगण्यात आला आहे.
 

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments